अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

अहमदनगर :- कोरोनामुळे संकटात असलेल्या बळीराजासमोर आणखी एक संकट समोर आले आहे,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वैधशाळेच्या अहवामान अंदाजनुसार पुणे आणि नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यात विविध भागात वादळी पाऊस झालेला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १६ जणांना प्रशासनाने तपासणीसाठी पाठविले…आता या तालुक्यात कोरोना पोहचतोय ?

पाथर्डी : दिल्लीच्या मरकजला तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक युवक व त्याच्या कुटुंबातील संपर्कात आलेले १५ जण असे १६ जणांना तालुका प्रशासनाने ताब्यात घेवुन अहमदनगर येथे तपासणीसाठी शुक्रवारी पाठविले आहे. दिल्लीच्या मरकजचे कनेक्शन पाथर्डीतल्या माणिकदौंडीत पोहचले असल्याची भावना नागरीकांमधे वाढत आहे. माणिकदौंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील एक जेष्ठ नागरीक खोकल्याचा त्रास होत असल्याने … Read more

गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटली !

श्रीरामपूर :- शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटल्याची घटना काल दुपारी घडली आहे. रेल्वे मालगाडी चितळीच्या बाजूने श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वेस्थानकावर येत असताना ती मालगाडी अचानक शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये थांबली. त्याचाच फायदा घेऊन परिसरातील काही जणांनी मालगाडीच्या एका बोगीचे कुलूप तोडून त्यातील गव्हाचे पोते लुटले. घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल … Read more

वापरलेले हॅन्डग्लोज रस्त्यावर ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राहाता :- तालुक्यातील लोणी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्कारंटाईनसाठी शिर्डी येथील साईआश्रम फेज 2 मध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी वापरून फेकून दिलेले हॅन्ड ग्लोज बाजूला असलेल्या रस्त्यावर आढळून आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा प्रकारचे कृत्य करून रोगाला आमंत्रण देण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

अहमदनगर :-  देशाभरात लॉकडाऊनमुळे 15 दिवसांपासून दारूची दुकाने बंद आहेत. दरम्यान पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे तळीरामांच्या हाताला काम नाही. तसेच पोटात दारू नाही. बाहेर फिरायला बंदी. त्यामुळे आपल्या मित्रांच्या गाठी-भेटी नाहीत, बैठका नाहीत. नेहमी दारू पिण्याची सवय असल्याने आता दारू मिळत नसल्याने अंगाचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ

अहमदनगर :-  श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील २८ वर्षांच्या गतिमंद युवकाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या युवकाला ४ एप्रिलला श्वसन व फिटचा त्रास होऊ लागल्याने हरेगाव येथे डॉक्टरकडे दाखवण्यात आले. नाऊर येथील एका डॉक्टरनेही घरी येऊन उपचार केले होते. बालपणापासून आजार असल्याने त्याला लोणी येथे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. … Read more

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी या राज्यातील लॉकडाऊन 1 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय

अहमदनगर :-   कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. देशभरातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा, याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी एक रुग्ण …६० वर्षीय महिलेस कोरोना संसर्ग !

File Photo

अहमदनगर :-  अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे,कोपरगावातील एक महिला कोरोना बाधित असल्याची माहिती आज समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती महिला वास्तवास असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू … Read more

अहमदनगर चा तिसरा रुग्ण ही झाला कोरोनामुक्त …शुभेच्छा देऊन घरी रवाना !

अहमदनगर :-  जिल्ह्यातील तिसर्‍या कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्हीही चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्याला शुक्रवारी (दि.10) सायंकाळी शुभेच्छा देऊन घरी रवाना केले आहे. यशस्वी उपचार घेवून या अगोदर दोन रुग्ण घरी रवाना करण्यात आले असून आता तिसरा रुग्ण देखील घरी सोडण्यात आला आहे. तिसरा रुग्ण ही घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त … Read more

वाधवान परिवाराला कोणत्‍या तरी ‘बड्या नेत्‍याच्‍या’ सांगण्‍यावरुनच गृह विभागाने पत्र दिले !

अहमदनगर :-  खंडाळा ते महाबळेश्‍वर प्रवास करण्‍यासाठी वाधवान परिवाराला कोणत्‍या तरी ‘बड्या नेत्‍याच्‍या’ सांगण्‍यावरुनच गृह विभागाने पत्र दिले असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. पत्र देण्‍याचे धाडस एकटा गृह विभागाचा सचिव करु शकत नाही. त्‍यामुळे या पत्रामागील ‘बोलविता धनी कोण’? याची सत्‍यता मुख्‍यमंत्र्यांनीच जनतेसमोर आणावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. गावपातळीवर विज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  श्रीरामपूर तालुक्यातील एक गतिमंद असलेल्या २७ वर्षाच्या तरुणाचा ससून रुग्णालयात करोनाच्या संसर्गाने आज सकाळी मृत्यू झाला. त्याला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सूरु असतानाच मृत्यू झाला. त्याला रक्तदाबाचा आजार होता. रुग्णाला प्राथमिक सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी ; त्यांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर :- जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आज घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले होते. त्यापैकी १०३ अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात या तिसऱ्या कोरोना … Read more

देशभरात कोरोनाचा कहर! कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात …

देशभरात कोरोना व्हायरसमुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे.  भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात आहे की नाही, यासाठी ICMR ने हे पाऊल उचलले होते. याबाबत ICMR ने दिलेल्या अहवालात आता असे सूचित केले गेले आहे की देशातील काही भागांमध्ये सामुदायिक प्रसारण होण्यास सुरूवात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ भागांत 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेसह असणार संपूर्ण लॉकडाऊन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेल्या नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगारजवळील आलमगीर संगमनेर शहरातील काही भाग,  आणि जामखेड शहर हे कोरोनाच्यादृष्टीने हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी घोषीत केले आहे. या सर्व ठिकाणी 14 एप्रिलला रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार,आस्थापना, येणे आणि जाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या … Read more

भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले राजकारण करण्याची ही वेळ नाही….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेसाठी तीन महिन्यांचा धान्याचा साठा राज्य सरकारला उपलब्ध करून देऊनही पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी जनतेला या धान्यापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. केंद्राने पाठवलेल्या धान्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांतून त्वरित सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सर्वसामान्य जनतेला माणशी ५ किलो … Read more

कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी केली फटाक्यांची आतषबाजी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील चारही संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून हा आनंद साजरा केला. दोन दिवसांपूर्वी चार वर्षांच्या मुलीला सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने या कुटुंबाने मुलीला खासगी डॉक्टरकडे नेले. त्यांनी सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. ही बातमी निघोजमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. सरकारी यंत्रणा … Read more

राज्यातील १२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी राज्यात दिवसभरात २२९ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई,दि.९: राज्यात आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८हजार ८६५जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कायनेटिक चौकात मोठी आग, सात दुकाने जळून भस्मसात

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक परिसरात एका भंगार दुकानाला आज गुरुवारी अचानक आग लाागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सहा ते सात दुकाने, टपऱ्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या … Read more