हे तर आमदार बबनराव पाचपुते यांचे अपयश !
श्रीगोंदे कुकडीचे आवर्तन १३ मार्चला सुरू झाले. त्यानंतर आठ दिवसांनी १३२ चे आवर्तन सुरू होणे गरजेचे असताना ते सुरू झालेले नाही. त्यामुळे १३२ खालील शेतकरी भरडला जात आहे, अशी टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी रविवारी केली. ते म्हणाले, ५ वर्षांच्या कार्यकाळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न मी केला, पण बबनराव पाचपुते यांनी कायम खोडा … Read more