अहमदनगर ब्रेकिंग : अन्नातून विषबाधा झाल्याने बालकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली.  याबाबत समजलेली माहिती अशी की संभाजी बाबासाहेब ठोंबरे हे चिचोंडी पाटील येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत. बुधवारी रात्री घरातील जेवणामुळे संभाजी यांना व त्यांची पत्नी शुभांगी ठोंबरे तसेच मुलगा सम्राट ठोंबरे (वय- साडेतीन वर्ष) या तिघांना जेवणानंतर … Read more

शेतकर्‍यांचा प्रपंच उघड्यावर पडू देणार नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- देशाच्या संरक्षणासाठी के. के. रेंज प्रकल्प आवश्यक असला तरी याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रकल्पबाधित 23 गावांतील शेतकर्‍यांचा प्रपंच उघड्यावर पडू देणार नाही, त्यांचा प्रपंच हाच माझा प्रपंच आहे. आपण केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून गोंधळाचे वातावरण संपवून वस्तुस्थिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवू, असे आश्‍वासन खा. डॉ. सुजय … Read more

निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी भाजपने दिल्लीत शांतता भंग केलीय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामिया गोळीबार घटनेचा हवाला देत आम आदमी पार्टीने (आप) गुरुवारी भाजपवर जोरदार हल्ला चढविला आणि विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दिल्लीत शांतता भंग करू इच्छित असल्याचा आरोप केला. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे. जामियामध्ये जे काही झाले ते यावरून स्पष्ट होते की दिल्लीत मतदान स्थगित करण्यासाठी शांतता भंग करण्याचा … Read more

अखेर प्रतीक्षा संपली, 70 हजार रिक्त जागा भरणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या 70 हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय झाला होता. पण मात्र तो प्रतेक्षात आणण्यात सरकार ला अपयश आले  मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या विविध विभागांतील 70 हजार रिक्‍त पदे भरण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक … Read more

बस झाले आता मी उपोषणालाच बसतो !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याची जागा हस्तांतरित करताना नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीने काही नवीन नियम घातले आहेत. त्या माध्यमातून ते उड्डाणपुलाच्या कामात नाहक आडकाठी घालत आहेत.  जर त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर मी खासदार या नात्याने थेट दिल्ली येथील त्याच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत हद्दी जवळ कोळपेवाडी कडून कोपरगावकडे भरधाव वेगात येणार्‍या होंडा सिटी कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार लिंबाच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात कारचा चक्काचुर होऊन कारने अचानक पेट घेतल्याने 4 जनांचा मृत्यू झाला.  ही घटना मंगळवार (दि 28) रोजी रात्री आकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे … Read more

श्रीगोंद्यात लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका नराधमाणे एका 19 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येळपणे येथील धनंजय गायकवाड या नराधमाने एका 19 वर्षीय तरूणाला लग्नाचे आमिष दाखवून  पळवून नेऊन कारेगाव येथे खोली भाड्याने घेऊन … Read more

मेव्हणीसोबत अनैतिक संबंध असलेल्या क्रूर पतीने गरोदर बायकोला जीवे मारण्याचा कट केला पण…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गाजियाबाद शहरामध्ये एका क्रूर पतीने स्वताच्याच गरोदर बायकोला जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे.  या पतीने आपल्या गरोदर बायकोची चाकूने हत्या करण्याचा कट रचला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे त्याच्या बायकोच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. ही गोष्ट पत्नीला माहिती होती आणि तिला … Read more

अडचणीच्या काळात माजी मंत्री पकंजा मुंडे यांना साथ देणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ पाथर्डी :- विकास कामांसाठी आम्ही सदैवं कटिबद्ध आहोत. मागील पाच वषांर्त माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून निधी सहज उपलब्ध होत होता.  भौगोलिक दृष्टया विचार केल्यास जिल्ह्यात जलसंधारणाची सर्वाधिक कामे पाथर्डी -शेवगाव तालुक्यात झाली आहेत, कामात शासन असेलच त्याचबरोबर जनकल्याण, पाणी फाउंडेशन ,लोकसहभाग आदी माध्यमातून परिसरात मोठे काम झाले, विकास निधीसाठी … Read more

Live Updates : विराट सेनेने रचला इतिहास : तिसऱ्या सामन्यासह मालिका खिशात !

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. या सामण्यात रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासारखी होती.  3rd T20I. It's all over! Match tied (India won the Super Over) https://t.co/7O8uUMMnPg #NZvInd — BCCI (@BCCI) January 29, 2020 त्याला लोकेश राहुल व विराट कोहली यांच्याकडून चांगली साथ मिळाली. टीम इंडियानं 5 बाद 179 … Read more

श्री मार्कंडेय जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर:  श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य महाप्रसाद (भंडारा) चे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचे 4000 भाविकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने आगडगाव येथील मिष्ठान्न भोजन करण्यात आले. यामध्ये भाकर, आमटी, भात, लापशी असे पदार्थ ठेवण्यात आले होते. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.      श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त देवस्थानच्यावतीने सकाळ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 वाजता ऋद्राभिषेक, स.8 वा.होमहवन, सकाळी 10 वा.सत्यनारायण महापुजा, स.11 वा.आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. … Read more

निरंकारी संत समागमची नाशिक येथे झाली भक्तीमय सांगता

अहमदनगर- मनामध्ये उद्भावणार्‍या विपरित भावनांना दूर करुन शांती स्थापित करण्यासाठी परमात्म्याचा आधार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी बोरगड, नाशिक येथील विशाल ठक्कर मैदानांवर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या तीन दिवसीय 53 व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित भक्तांच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करतांना त्यांनी केले.  या संत समागमात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यातून … Read more

विधानसभेतील पराभवानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केली ही खंत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मागील काळात पंचायत समितीमध्ये दरोडे टाकण्याचेच काम झाले, असा सनसनाटी आरोप माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केला. केळी ओतूर येथे पंचायत समितीचे नूतन सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे व उपसभापती दत्तात्रय देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष … Read more

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले तोपर्यंत आमची नाराजी कायमच राहील…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आमचा पराभव झाल्यानंतर जी वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली, त्यावर आम्ही ठाम आहोत. पराभवबद्दल पुरावे घ्या व उदाहरण द्या असे विखे यांनी वक्तव्य केले होते. पण आम्ही त्याच वेळेला एक ना अनेक उदाहरणे दिली आहेत. पराभवाच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आजी-माजी तिन्ही आमदारांची चौकशी झाली आहे, … Read more

सत्यजित, तुझ्यासाठी मतदारसंघ शोधावा लागेल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मामाला रिटायर कर, असे आमचे म्हणणे नाही. पण भविष्यात सत्यजित तुला देखील मतदारसंघ शोधावा लागेल, अशी कोपरखळी मारताना माजी मंत्री राधाकृष्ण विखेंनी पुन्हा एकदा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच्यावरील आपले राजकीय वैर दाखून दिले. प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आमदार विखे यांनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकारे ओढत उपस्थितांची … Read more

बसची धडक बसून मोटारसायकलस्वार ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिर्डीकडे निघालेल्या गुजरातमधील बसची (जीजे १८ झेड ४१११) शुक्रवारी रात्री धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. अन्य एकजण जखमी झाला. खिर्डी गणेशफाट्याजवळ बजाज डिस्कव्हरला (एमएच १७ एटी ७५५१) बसची धडक बसून सचिन ज्ञानदेव भिंगारे (३४, राहणार करंजी, तालुका कोपरगाव) यांचा मृत्यू झाला. प्रकाश पुंजा वाणी (नांदुर्खी, तालुका राहाता) हे गंभीर जखमी झाले. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून तीन जिल्ह्यांची निर्मिती

मुंबई : मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्तावच मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 2018 मध्ये नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली … Read more

काळोखात पाप करु नका, काय असेल ते उजेडात करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/मुंबई : केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हस्तांतरित केल्यानंतर  सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. शिवसेनेने केंद्र सरकारला “काळोखात पाप करु नका, काय असेल ते उजेडात करा”, असा टोला ‘सामना’ मुखपत्रातून लगावला आहे. हिंदुस्थान हा संघराज्यांचा देश आहे. प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार … Read more