बाळासाहेब थोरात म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात संधी देणार पण…..!
अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता भाजपची सत्ता गेल्यावर हेच नेते पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या रंगू लागल्या आहेत.याच मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस … Read more