संपन्न महाराष्ट्र घडविणार
मुंबई : महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करून पाच वर्षांत १ कोटी लोकांना रोजगार, वॉटरग्रीडच्या माध्यमा तून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे, शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा अखंडित १२ तास वीज, पायाभूत सुविधांत ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, २०२२ पर्यंत … Read more