संपन्न महाराष्ट्र घडविणार

मुंबई : महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करून पाच वर्षांत १ कोटी लोकांना रोजगार, वॉटरग्रीडच्या माध्यमा तून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे, शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा अखंडित १२ तास वीज, पायाभूत सुविधांत ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, २०२२ पर्यंत … Read more

…म्हणून घड्याळाची उमेदवारी त्यांच्या गळ्यात मारली!

पाथर्डी – निवडणूक लागली की, विरोधक जागे होतात. साडेचार वर्षांत कुठे संपर्क नाही, येणे-जाणे नाही, कोणाकडून उभे रहायचे याचा काही अंदाज नाही. भाजप, सेना, मनसे, वंचित अशा सर्वत्र चकरा मारल्या.  परळी, पुण्या-मुंबईला चकरा मारल्या. ‘घड्याळ’ कोणी बांधत नव्हते, म्हणून उमेदवारी गळ्यात मारली, असे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचे नाव न … Read more

गडाखांच्या बालेकिल्ल्यात आ. मुरकुटेंचे शक्तीप्रदर्शन

नेवासे –माजी आमदार शंकरराव गडाखांचा बालेकिल्ला असलेल्या सोनईत भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सोमवारी काढलेल्या प्रचार रॅली काढली. यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा सहभागी झाले होते. मागील निवडणुकीत सोनईत मुरकुटे यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. पाच वर्षांनी भाजपने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. दोन महिन्यांपूर्वी सोनईमध्ये पाणीटंचाई असताना … Read more

उद्योगाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देणार – आ.जगताप

नगर –नगर शहरात विकासाचा अजेंडा घेऊन काम करत असताना शहरातील उद्योग व्यवसाय वाढावेत, यासाठी पोषक वातावरण निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. त्यामुळे काही काळ उतरती कळा लागलेल्या नगर शहरातील उद्योग व्यवसायाला आता उभारी येऊ लागली आहे.  उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर … Read more

भिंगारचे सर्व प्रश्न सोडवले जातील – डॉ. नीलम गोऱ्हे

नगर – राज्यभरातील अनेक छावण्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात मी विधानसभेत आवाज उठवला. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचेही ठरले होते. भिंगार येथील नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी दिले. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगारमध्ये झालेल्या प्रचारसभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, अंबादास पंधाडे, जिल्हा महिला … Read more

आयशरला धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

संगमनेर –  नाशिक-पुणे मार्गावरुन पुण्याच्या दिशेने मोटारसायकलीवर जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी पुढे असलेल्या आयशरवर पाठीमागून धडकला.  आयशरला पाठीमागून धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला दुभाजकावर डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  संगमनेरनजीक साकूरफाटा येथे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. सुदीप मिरासे (वय २२, वसमत, जि. नांदेड) असे मृत युवकाचे नाव आहे.  तो बीएचएमसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत … Read more

‘या’ कारणामुळे सभापती राहुल झावरे यांनी दिला राजीनामा !

पारनेर :- आमदार विजय औटी यांच्याकडून माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा इतिहास पुसला जात असल्याचे सांगत पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत झावरे यांनी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांना दिलेल्या राजीनाम्याची प्रत दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नंदकुमार झावरे यांचा अनुल्लेख … Read more

जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले

निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य … Read more

धनगर आरक्षणासाठी राम शिंदे कधीच भांडले नाहीत…

जामखेड – सामान्य जनतेच्या मागणीवरून शरद पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलू शकणारा तगडा उमेदवार दिला आहे. तुम्ही रोहित पवार यांना एकदा संधी देऊन पहा, पुन्हा तुम्ही त्यांना आयुष्यभर सोडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने नान्नज येथे सोमवारी झालेल्या सभेत … Read more

राहुरीच्या भाजप उमेदवारामुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त

राहुरी – स्वातंत्र्य चळवळीत नगर जिल्ह्याच्या कामगिरीचा मोठा उल्लेख आहे. नव्हेतर राज्य कसे चालवायचे याची दिशा राहुरीतून ठरवली जायची. मात्र आज अनेकांना त्रास देणाऱ्या तसेच अनेक गुन्हे असलेल्या येथील भाजपा उमेदवाराकडे पाहिले तर जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त होत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत केली. नव्हेतर राजकारणातील गुन्हेगारी … Read more

कांबळेंच्या प्रचारात खा. लोखंडे सक्रीय

कोल्हार खुर्द – कोल्हार,  चिंचोली, आंबी, पिंपळगाव फुनगी येथे श्रीरामपूर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे अधिकत उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकत्यांशीसंवाद साधला. आज या सभांना शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. चंद्रशेखर कदम, … Read more

श्रीरामपूर मतदार संघात विकासाचे नवे पर्व सुरु होण्यासाठी आ.कांबळे यांना विजयी करा !

श्रीरामपूर  ;- जोपर्यंत प्रवरा नदीकाठ ते राहुरी फॅक्टरी पर्यंतच्या भागातील शेती समृद्ध होती तोवर राहुरी तालुका आणि राहुरी कारखाना प्रगतीच्या वाटेवर होता. मात्र आपला भाग सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावला तशी आपल्या भागाची दुर्दशा झाली. ऊसाची शेती गेली. त्याचबरोबर समृद्धी गेली. एकेकाळचे बागायतदार शेतकर्‍यांवर जिरायतदार शेतकरी बनण्याची वेळ आली. हे चित्र पालटायचे या निर्धारानेच मी … Read more

कानडे फक्त निवडणूकीपुरते श्रीरामपूर मधे येतात

श्रीरामपूर ;- काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहु कानडे हे फक्त निवडणूकीपुरते श्रीरामपूर मधे येतात व निवडणूक संपली की गायब होतात. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्याचे व जनतेचे प्रपंच टिकवायचे असेल तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन मा. आ. भानुदास मुरकुटे यांनी खोकर येथे काल सायंकाळी पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना केले. … Read more

विखे – मुरकुटे यांच्या एकत्र येण्यानं कांबळे यांचे पारडे जड !

श्रीरामपूरचे आ. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे काही नेते आणि माजी आमदार जयंत ससाणे यांचा गट दुखावला. त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता होती. कांबळे एकदम एकाकी पडल्यासारखी स्थिती होती. अशा वेळी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सूत्रे हाती घेतली. विखे पाटील यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी अगोदर दूर करण्यात … Read more

स्थानिक माणूसच श्रीरामपूरचे प्रश्न सोडवू शकतो – भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर :- भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या असे आवाहन मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रचारादरम्यान केले. मतदार संघातील चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करंजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, बेलापूर खु., पढेगाव, निपाणीवडगाव येथील प्रचारसभांमध्ये मुरकुटे बोलत होते, सण १९९९ ते २००९ या दहा वर्षात … Read more

‘मी राहुरीकर, राहुरीचा आमदार कर’ च्या चर्चेने तालुका ढवळतोय

राहुरी  – तब्बल १० वर्ष राहुरी तालुक्यावर आमदार म्हणून अधिराज्य गाजवत असलेले आ. शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी तालुक्याच्या गटा – तटाचा अंदाज आहे. राहुरी तालुक्याची जनता कुठे जावू शकत नाही, असे समजून यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राहुरी तालुक्यातील मतदारांना ‘गृहीत’ धरल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान दुखावल्याने नाराजीचा सूर दिसत असून ‘मी राहुरीकर’ राहुरीचा … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला !

श्रीरामपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मागील सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.अशी टीका खा.इम्तीयाज जलील यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केली. विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार सुरेश जगधने यांच्या प्रचार सभेत खासदार जलील बोलत होते.  विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर खपवून घेतले जाते. मात्र एमआयएम पक्षाची मत कापणारे म्हणत बदनामी … Read more

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर निवडणूक -मा. मंत्री बबनराव पाचपुते

श्रीगोदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारात जनतेने आघाडी घेतली आहे, आज आठवडे बाजार च्या दिवशी पाचपुते यांनी प्रचार केला यावेळी बाजारकरूं शेतकऱ्यांशी पाचपुते यांनी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवस उरले असताना प्रचारात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी सोमवार चा आठवडे बाजार असल्यामुळे … Read more