ना. विखेंना जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची सजावट

शिर्डी  – राहाता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची साईबाबांच्या मंदिरात सजावट करण्याचा संकल्प साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजराव कोते यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या साईनिर्माण उदयोग समुहाच्या वतीने अध्यक्ष विजयराव कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा यांनी सत्कार केला. यावेळी शिडींचे प्रथम नगराध्यक्ष केलासबापु कोते, सामाजिक कार्यकर्ते नितिन उत्तमराव … Read more

आदिवासी आरक्षणाला धोका नाही – वैभव पिचड

राजूर : आदिवासी आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने व रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. राजूर येथील प्रचारसभेत आ. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपाइं नेते भाई पवार होते. यावेळी … Read more

घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे – स्मृती इराणी

श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे. श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. … Read more

निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्ष राहतील

राहाता : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे. काँग्रेस पक्षानेदेखील धोरणापासून फारकत घेतली आहे. मोठा राष्ट्रीय पक्ष राहिलेल्या काँग्रेस पक्षाला तीन महिने अध्यक्षच नव्हता. महाराष्ट्रात या पक्षाची मोठी पडझड झाली. चांगले बाहेर पडले. आता काँग्रेस पक्षाला दिशाच राहिली नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर फक्त प्रदेशाध्यक्षच काँग्रेस पक्षात राहतील, अशी टीका गृहनिर्माण मंत्री व महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण … Read more

पवार ८० वर्षांचे तरीही तरूणासारखा प्रचार

संगमनेर – राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात आघाडीच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.    संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. थोरात बोलत होते. यावेळी … Read more

जगाच्या सात वर्षे मागे आहे हा देश

आदीस अबाबा : सध्या सर्वत्र २०१९ साल सुरू आहे. मात्र जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, तिथले लोक जगापेक्षा सात वर्षांनी मागे आाहे. या देशात अजूनही २०१२ साल चालू आहे. एवढेच नाही तर या देशात एक वर्ष १३ महिन्यांचे असते. इथियोपिया एक मागासलेला देश आहे, केवळ आर्थिक बाततीच नाही तर काळाच्या बाबतीतसुद्धा. दहा लाख लोकसंख्या असलेल्या … Read more

चाळीशीच्या आत लठ्ठपणा आल्यास कर्करोगाचा गंभीर धोका

सिडनी : वयाच्या चाळीशीआधी वजन वाढणे वा लठ्ठपणामुळे होणारे विविध प्रकारचे कर्करोग वाढण्याचा धोका वाढतो, असा इशारा एका ताज्या अध्ययनातून देण्यात आला आहे. ४० वर्षाच्या वयापूर्वी वजन वाढल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता ७० टक्के, किडनीच्या कर्करोगाची ५८ टक्के आणि आतड्याच्या कर्करोगाची शक्यता २९ टक्क्यांनी वाढते. वाढत्या वजनामुळे स्री आणि पुरुष दोघांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता … Read more

चोराने मनगटातून लांबविले सहा कोटींचे घड्याळ

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका चोराने जपानी उद्योजकाला हिसका दाखवत त्याच्या हातातूवन तब्बल सहा कोटी रुपयांचे हिरेजडित घड्याळ बेमालूमपणे लांबविले. हा उद्योजक हॉटेलमधून बाहेर पडत होता. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या चोराने त्याच्याकडे सिगारेट मागितली. ३० वर्षीय उद्योजकाने खिशातून सिगारेट काढत असताना चोराने झटका देत त्याच्या हातातून घड्याळ खेचले व धूम ठोकली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज … Read more

विखेंच सर्जिकल स्टाईक सुरूच, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार मोहरे गळाला लावले !

जिल्ह्यातील तरूणवर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना भाजपा – सेनेने सुरू केलेली राजकीय मेगाभरती मात्र अजुनही कायम आहे. चालू आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीचे चार मोहरे युतीने गळाला लावले. दरम्यान, विखेंचे जिल्ह्यात सर्जिकल स्टाईक सुरू असले तरी, अगोदरच हाऊसफुल्ल झालेले भाजप आताच्या जोरदार इनकमिंगमुळे आणखी तुडूंब … Read more

आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवणारच !

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील पाच वर्षापासून आशुतोष काळे यांनी केलेला झुंजार संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाला पुन्हा विकासाच्या वाटेवर घेवून येण्यासाठी आशुतोष काळे यांच्या सारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून कोणत्याही परिस्थितीत आशुतोष काळेंना विधानसभेत पाठवू, असा निर्धार वंचित … Read more

पिचडांची सभा उधळणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध

धामणगाव पाट येथे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रचार सभेत काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध धामणगाव पाट येथील पिचड समर्थकांनी केला आहे. या पुढे असे वागाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना व्यक्त केली. दोन दिवसांपुर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सभा काही विघ्नसंतोषी लोकांनी उधळली होती. त्याचा निषेध धामनगाव पाटच्या … Read more

हुंड्याचे 15 हजार रूपये न दिल्याने विवाहितेला जिवंत जाळले

नगर – हुंडयाच्या पैशासाठी घटस्थापनेच्या दिवशीच विवाहित तरूणीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. औषधोपचार घेत असतांना तिचे निधन झाले. या प्रकरणी नवऱ्यासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लग्नामध्ये हुंड्याचे राहिलले पंधरा हजार रूपये दिले नाही म्हणून शुभांगी संदिप नाकाडे, वय २१, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव या विवाहित तरूणीला घटस्थापनेच्या दिवशी शिवीगाळ … Read more

गावातील मतभेद बाजूला ठेवून नवा इतिहास घडवा…

शिर्डी गावातील मतभेद बाजूला ठेवून नवा इतिहास घडवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजुरी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. शिर्डीतील महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ राहाता तालुक्यातील राजुरी येथे आयोजित केली होती.  बैठकीत शालिनी विखे म्हणाल्या, विखे कुटुंबीयांनी कोणाचे वाईट केले का? एका तरी मतदाराने उभे राहून तसे सांगावे. मतभेद … Read more

‘त्यांनी’ दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली – आ. जगताप

अहमदनगर : त्यांनी २५ वर्ष नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करीत दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या … Read more

राम शिंदे म्हणतात… आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करतो !

जामखेड दहा वर्षांत मी कोणालाही त्रास दिला नाही, त्यामुळे मला त्रास होत आहे. आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करणार आहे, असा इशारा भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांनी दिला.  जगन्नाथ राळेभात व माझी सेटिंग होती. राजकारणात देवाण-घेवाण असते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या प्रचारासाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली … Read more

शिवसेना प्रत्येकाच्या मनात भिनलेली

नगर :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. चांगला विचार करायचा, हसत – खेळत जीवन जगायचे, अनिल राठोड यांनी जसा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, तसाच शिवसेनेने सुद्धा कधी तडा जाऊ दिला नाही.  म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे. शिवसेना आज … Read more

बबनराव पाचपुतेंसाठी मुस्लिम समाजही एकवटला

श्रीगोंदा : मागील पाच वर्षाच्याकाळात घोड, कुकडीच्या पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपण ही निवडणूकच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाण्याच्या मुद्यावर लढवत आहोत. असे प्रतिपादन बबनराव पाचपुते यांनी केले. यावेळी बाजारात मुस्लिम व्यापाऱ्यांनीही पाचपुते यांचे मिठाई भरवूनस्वागत केले. दादाच आमचा पक्ष असल्याने तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी उभा … Read more

पापाची फेड करण्याची वेळ आली : खासदार डॉ. विखे

राहुरी ;- राष्ट्रवादी काँग्रेस ही व्हाॅटस् एपची लाभार्थी झाल्याने सभेला भाडोत्री माणसे आणण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असा टोला खासदार डाॅ. सुजय विखे यांनी लगावला. भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ रविवारी नवीपेठेत आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी शिवाजी सोनवणे होते. ईडीची चौकशी लागली त्यांना मोकाट सोडायचे, असा सवाल करत केलेल्या पापाची फेड करण्याची … Read more