अहमदनगरची घराणेशाही संपवा

कर्जत – नगर जिल्ह्यात घराणेशाही, सत्ता आणि पैशाचे राजकारण सुरु असून ते संपवा. राजकारणात गुन्हेगारी फोफावत आहे, त्यांना राजाश्रय दिला जातोय, त्यामुळे एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्या राज्याचा कायापालट करून दाखवितो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. कर्जत जामखेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अॅड. जाधव, … Read more

दोन गटांत तुफान राडा ; एकाचा खून

पुणे: औंध येथे दोन गटांत शुक्रवारी रात्री तुफान हाणामारी झाली. यामध्ये एका रिक्षा चालकाचा कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आला. तर इतर तीन ते चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांती परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्या आहेत. त्यानूसार खुन आणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही … Read more

नगर शहराच्या विकासासाठी अनिल राठोड यांनाच मंत्रीपद !

अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते माजी आ.अनिल राठोड यांना मातोश्रीवरून गुलाल घेवून या अन मंत्रीपद घेवून जा असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,  त्यामुळे नगर शहरातील जनतेने अनिल राठोड यांनाच विजयी कराव आणि शहर विकासासाठी अनिल राठोड यांना मंत्रीपदाची संधी मिळवण्यास सहकार्य करावं असे आवाहन प्रथम महापौर भगवान फ़ूलसौंदर यांनी केले.    नगर शहरात वैद्यकीय … Read more

कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला !

जामखेड: मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली,तशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत. चार लोकं मोठी होत असतील त्याला विकास म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते, त्याला विकास म्हणतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी धामणगाव येथे केले. तालुक्यातीलआनंदवाडी, धामणगाव, तेलंघश, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा … Read more

मतदानानंतर रोहित पवार गायब होणार!

जामखेड: उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची झालेली गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, गावभेट दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा, यामुळे दिवसेंदिवस मला जनतेचे समर्थन वाढत आहे. त्यामुळे २१ तारखेनंतर रोहित पवार मतदारसंघात दिसणार नाहीत, अशी टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी कली. तालुक्यातील नान्नज येथील उरे वस्ती येथे पालकमंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांशी … Read more

२५ वर्षे व्यापार, उद्योग बुडवला ते आता पोकळ गप्पा मारताहेत!

नगर : पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मात्र ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडवण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्त पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टिका आमदार संग्राम जगताप … Read more

येत्या २४ तारखेला घड्याळ कायमचे बंद पडणार!

कुकाणे : ३७० कलम रद्द हा प्रचाराचा मुद्या नाही, असे विरोधक म्हणत असतील, तर तो मुद्दा आमच्या संस्काराचा व तिरंग्यावर प्रेम असलेल्या स्वाभीमानाचा आहे. राष्ट्रवादीने राज्याचेच बारा वाजवल्याने येत्या २४ तारखेला घड्याळ कायमचे बंद पडणार आहे आणि हेच घड्याळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंकजा यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र हिच आमची घोषणा असून … Read more

नगराध्यक्षांसह सात नगरसेवक भाजपत दाखल

श्रीगोंदे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राजेंद्र नागवडे भाजपवासी झाल्यानंतर त्याचा परिणाम शहराच्या राजकारणात झाला. काँग्रेस आघाडीच्या सात नगरसेवकांनी व नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी सर्व नगरसेवकांचे बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, सदाशिव पाचपुते यांनी स्वागत केले. सदाशिव पाचपुते म्हणाले, मागे काय … Read more

काँग्रेस उमेदवाराचा मंदिरात मुक्काम!

शिर्डी :- मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश थोरात यांनी प्रचार दरम्यान नवीन प्रचाराची शक्कल लढवत कार्यकर्त्यांसह रांजणगांव देशमुख गावात मंदिरातच मुक्काम केला. रांजणगाव देशमुख येथील हनुमान मंदिरात रात्री नागरिकांच्या भेटीगाठी झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार थोरात यांनी तिथेच अंग टाकले. रात्री गावकऱ्यांनी उमेदवारासर सर्वांना पिठलं भाकरी जेवण दिले. यावेळी नवनाथ महाराज आंधळे, गबाजी खेमनर,अण्णासाहेब थोरात,रामदास काकड … Read more

नगर शहराच्या विकासासाठी हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवा – वसंत लोढा

नगर :- शहराच्या विकासासाठी केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावाने गेल्या पाच वर्षात भरीव निधीच्या माध्यमातून विकासाला चालना दिली आहे. नगरचा विकास हा युतीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आज केंद्रात भाजप-सेनेची सत्ता आहे आणि आता विधानसभेतही युतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे नगरच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून नगरचा विकास होऊ शकतो. आज नगर शहरातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. … Read more

जनहिताच्या कामामुळेच जनतेने २५ वर्ष अनिल राठोड यांना आमदार केल !

अहमदनगर :-  विरोधक उमेदवार म्हणतात २५ वर्षाचा हिशोब द्या. पण हे त्यांना माहित नाही कि त्यांचे वडील ७ वर्ष नगरअध्यक्ष होते. दहा वर्ष विधानपरिषद आमदार. उमेदवार स्वता ४ वर्ष महापौर आणि पाच वर्ष आमदार होते मग २६ वर्ष त्यांनी नगरकरांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा.  राज्यात २० वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती त्यावेळी यांनी नगरच्या … Read more

शरद पवारांची जीभ घसरली, म्हणाले, ४० वर्षे गवत उपटत होते का?

अहमदनगर : –अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली.  यावेळी त्यांनी मधुकर पिचडांवर जहरी टिका नाव न घेता केली.  म्हणाले, अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत … Read more

जनतेलाच पिचड नको …. अकोल्यात शिवसेनेत फूट !

अकोले : पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांनी युती धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांना समर्थन देत पिचडांच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पत्रकार परिषदेत मेंगाळ व दराडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बंड … Read more

विरोधकांनी धमकावू नये, आम्हीही कारखाना काढू…

नेवासे :- नेवाशात आघाडीचे चिन्हच गोठवले गेले. त्यामुळे लढाई कोणाशी हेच समजत नाही. पराभूत मानसिकतेतून उभ्या राहिलेले विरोधकांनी धमक्यांचे राजकारण करू नये. आम्ही धमक असलेले नेते आहोत. ठरवले तर साखर कारखाना काढू शकतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नम्रतेने जो जय हरी म्हणेल त्यालाच साथ द्या, असे आवाहन शुक्रवारी केले. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे … Read more

नेता बाहेर असल्याने किल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर!

संगमनेर :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेसच्या ‘बाजीप्रभू’वर तोफ डागत निवडणुकीत जान आणली, पण हे वातावरण कायम राखण्यात महायुती यशस्वी होताना दिसत नाही. महायुतीतील रुसवेफुगवे सुरुच असल्याने काही नेते प्रचारापासून चार हात लांब आहेत. दुसरीकडे संगमनेरची निवडणूक सोपी झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आघाडीच्या उमेदवारांसाठी चार दिवसांपासून राज्यात सभा घेत आहेत. नेता बाहेर असल्याने किल्ला शाबूत ठेवण्याची … Read more

गडाखांचे एकेकाळचे तीन खंदे समर्थक मुरकुटे यांचे स्टार प्रचारक!

नेवासे :- भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचाराची आघाडी गडाखांचे एकेकाळचे ३ खंदे समर्थक सांभाळत आहेत. युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गायकवाड हे मुरकुटेंच्या व्यासपीठावर असतात. अनेक वर्षे गडाखांच्या सभा गाजवणारे गायकवाड फर्डे वक्ते आहेत. प्रत्येक गावांत आमदारांप्रमाणे त्यांचेही कार्यकर्ते आहेत. ते सध्या सांगत सभा गाजवत आहेत. सोनई कारखाना, तसेच शनिशिंगणापूर परिसरातील साहित्यिक एस. … Read more

पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- तुम्ही सर्वांना संधी दिली, एक वेळ मला संधी द्या. पाथर्डी-शेवगावच्या पूर्व भागात पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. कारण ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता खाली ठेवायचा असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी आल्याशिवाय कोयता जाणार नाही, असे पाथर्डी-शेवगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांनी खरवंडी कासार येथे बोलताना सांगितले. भाऊ बाबा मंगल कार्यालयात … Read more

कारमधून रिव्हॉल्व्हर जप्त

नेवासे :- खडकेफाटा टोलनाक्यावर गुरुवारी रात्री फॉर्च्युनर कारमधून एक लाख रुपये व रिव्हॉल्व्हर आचारसंहिता कक्षाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केले. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या फॉर्चूनरची (एमएच ४३ एआय ००१३) तपासणी एस. डी. कराळे यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल चांगदेव कांबळे, जी. एस. चव्हाण, नितीन भताने यांनी केली असता एक लाखाची रक्कम आढळली. एकाकडे रिव्हॉल्व्हर सापडले. पथकाने लगेच निवडणूक … Read more