सावधानता बाळगली तर नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक
अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- सर्वांनी सावधानता बाळगली तर नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. आरोग्य मंत्री टोपे हे शुक्रवारी रात्री जालना येथे जात असताना नगरमध्ये काही वेळ थांबले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळित होत आहेत. शाळा, धार्मिक स्थळे, … Read more






