शत्रूची ‘ती’ संपत्ती विकून सरकारला मिळू शकतात ‘इतके’ अब्ज रुपये;जीडीपीलाही फायदा
अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या महामारीमुळे खुंटलेली आर्थिक प्रगतीच्या वाढीसाठी आणि सध्याच्या वाढीव खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकारने एक लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या शत्रू मालमत्ता विक्री करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे अंशकालीन सदस्य निलेश शहा यांनी हे सुचविले आहे. शाह म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोघांनी 1965 च्या युद्धा नंतर … Read more