तहसीलदारांना फोन करून वाळू उपशाबाबत तक्रार केली म्हणून ५० जणांनी घरी येऊन धमकावले
अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- तहसीलदारांना फोन करून राहुरी तालूक्यातील देसवंडी येथील वाळूचा व्यवसाय बंद केला. त्यामुळे तहसीलदारांना फोन करणारे नंदकुमार गागरे यांना व त्यांच्या कुटूंबाला सुमारे पन्नास जणांनी दहशत करून धमकावले.(Ahmednagar Crime) ही घटना दिनांक २९ डिसेंबर रोजी तालूक्यातील देसवंडी येथे घडली. याबाबत सुमारे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदकुमार कचरू … Read more