ब्रेकिंग : आता महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती; सरकारच्या नव्या परिपत्रकाचा अनेकांना फटका

Maharashtra Teachers : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने नुकताच एक निर्णय घेतलाय. आता आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भात नुकतेच महत्वपूर्ण परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून अनेकांच्या नोकऱ्या … Read more

School Holiday : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी ! शाळा सुरू की बंद ? वाचा महत्वाची अपडेट

अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित केले. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी … Read more

देशातील टॉप 10 लॉ कॉलेजची यादी जाहीर! मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांचा कितवा नंबर ?

Top Law College

Top Law College : तुम्हीही ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी करण्याच्या तयारीत आहात का किंवा बारावीनंतर इंटिग्रेटेड पाच वर्षाच्या लॉ कोर्सला ऍडमिशन घेणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर ग्रॅज्युएशन नंतर अनेकजण तीन वर्षांच्या एलएलबी कोर्सला ऍडमिशन घेतात. तसेच काही विद्यार्थी बारावीनंतर बीए एलएलबी, बीकॉम एलएलबी, बीएससी एलएलबी अशा इंटिग्रेटेड पदवीला प्रवेश … Read more

शिक्षणात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांची गय केली जाणार नाही, प्राचार्य संजय म्हस्के यांची शिक्षकांना तंबी

करंजी- विद्यार्थी घडवता येत नसतील तर शिक्षकांनी कारवाईची वाट न बघता बाजूला व्हावे. कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत श्री नवनाथ विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हस्के यांनी शिक्षण क्षेत्रात काम चुकारपणा करणाऱ्या शिक्षकांना खडे बोल सुनावले तर चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर थापही मारली आहे. मंगळवारी श्री नवनाथ विद्यालयात पालक शिक्षक मेळावा पार … Read more

अहिल्यानगरमधील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची सरकारी अधिकारीपदी निवड

अहिल्यानगर- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत अधिकारीपदी निवड झाली. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधोरेखित झाला असून महाविद्यालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे. महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) चे ए प्लस मानांकन प्राप्त असून स्थापत्य अभियांत्रिकी विभागास एनबीए नवी दिल्ली मान्यता प्राप्त … Read more

अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी अपडेट ! तुमचं नाव यादीत आहे का ? अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी अंतिम …

अकरावीच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीची निवड यादी येत्या गुरुवारी, म्हणजेच १७ जुलैला जाहीर होणार आहे. ही यादी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर कोट्याअंतर्गत प्रवेशाची यादीही त्याच दिवशी प्रसिद्ध होईल. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ठरविणारी ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे राज्यातील अकरावी प्रवेशासाठी तब्बल १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण २१ लाखांपेक्षा जास्त … Read more

शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतरही पुणतांबा येथे विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, बससेवा सुरू करण्याची मागणी

पुणतांबा- शाळा व महाविद्यालयांची नवीन शैक्षणिक वर्षे १६ जूनपासून सुरू झालेली असताना, पुणतांबा येथील विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध न झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन पुणतांबा व श्रीरामपूरसाठी नियमित आणि वेळेवर बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, की पुणतांबा … Read more

Top 5 Engineering colleges India : इंजीनियरिंग करायचीय? भारतातल्या सर्वात्तम 5 इंजिनिअरिंग कॉलेजची यादी

इंजिनिअरिंग क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य कॉलेज निवडणं हा एक महत्त्वाचं टप्पा असतो. आजच्या स्पर्धात्मक युगात कुठल्या संस्थेत शिक्षण घ्यावं, हे ठरवताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो ज. जसे की दर्जेदार शिक्षण, संशोधनाच्या संधी, कॅम्पस प्लेसमेंट्स आणि जागतिक मानांकन यांचा यात समावेश होतो. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय संस्था क्रमवारी फ्रेमवर्क’ (NIRF) कडून दरवर्षी … Read more

Maharashtra FYJC Admission : एका सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ? गुणांचा गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप कोण घेणार जबाबदारी ?

Maharashtra FYJC Admission : राज्यातल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा विद्यार्थ्यांना गुणांच्या गोंधळामुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण सिस्टीममध्ये चुकीचे दाखवले जात आहेत आणि मूळ गुणांपेक्षा जास्त दिसत आहेत. दुरुस्ती केल्यानंतरही सॉफ्टवेअरमध्ये मूळ आणि सुधारित दोन्ही गुण दिसत असल्याने पालक आणि विद्यार्थी गोंधळलेले आहेत. आणि या गोंधळाचा थेट फटका … Read more

आयटीआय प्रवेश वेळापत्रकात मोठा बदल; विद्यार्थ्यांना मिळणार लवकर दिलासा!

दहावीचा निकाल लागलाय आणि साऱ्या घराघरात सध्या करिअरच्या नव्या वळणावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. कुणी विज्ञानाच्या प्रवाहात उतरण्याच्या तयारीत आहे, तर कुणी थेट कामाचं कौशल्य आत्मसात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच पार्श्वभूमीवर, अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा लागलेल्या असतात त्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेवर. यंदा मात्र, आयटीआयच्या प्रवेश वेळापत्रकात थोडा बदल झाला असून, … Read more

11वी प्रवेश प्रक्रियेसंबंधी अत्यंत महत्वाची अपडेट, सरकारच्या नव्या निर्णयाने वाढणार विद्यार्थ्यांचं टेंशन? वाचा संपूर्ण बातमी!

11th Admission 2025: राज्य शासनाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विशेषतः अल्पसंख्याक संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर सरकारने आता सुधारित परिपत्रक जारी करून स्पष्टता दिली आहे. शासनाचा नवा निर्णय- गेल्या महिन्यात शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेत … Read more

मोठी बातमी! इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत बदलणार अभ्यासक्रम; गुजराती, उर्दू, सिंधी सह ‘या’ भाषिक विद्यार्थ्यांना मिळणार मराठीचे धडे

Maharashtra School: महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा बदल होत असून, इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने पूर्णपणे नव्याने तयार केला जाणार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अनुषंगाने 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील गुजराती, सिंधी, उर्दू, तमिळ, तेलगू अशा भाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठीचे धडे आता सोप्या भाषेत … Read more

अमृतवाहिनी एमबीएच्या ९८ विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाच्या सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात ९८ वि‌द्यार्थ्यांची निकालापूर्वीच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. या कंपन्यांमध्ये निवड झालेल्या वि‌द्यार्थ्यांना 3 लाखापासून ते 7 लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली. शैक्षणिक … Read more

2018 नंतरच्या 69 हजार शिक्षकांची भरती रद्द होणार; नेमके काय आहे कारण? काय म्हणते न्यायालय? वाचा

शिक्षकांच्या भरतीबाबत एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. त्यात सुमारे 69 हजार प्राथमिक सहाय्यक शिक्षकांच्या भरतीमध्ये निवड झालेल्या शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही भरती प्रक्रियाच आता थांबविण्यात आली आहे. 2018 नंतर शैक्षणिक आर्हता प्राप्त केलेल्या 69,000 शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आली आहे. नेमके काय आहे प्रकरण हे प्रकरण अलाहाबाद उच्च … Read more

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools : महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. येत्या काही दिवसांनी शिक्षक पुन्हा एकदा कामावर रुजू होतील. यावर्षी शिक्षकांना दोन जून नंतर प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे अर्थातच शिक्षकांना फक्त दोन जून 2025 पर्यंतच उन्हाळी सुट्ट्या … Read more

विद्यार्थी आणि पालकांनो अकरावी प्रवेश परिक्षेसाठी अडचण येतेय? शिक्षण विभागाने सुरू केलाय हेल्पलाइन नंबर, फोन करून घेऊ शकता माहिती

महाराष्ट्रातील दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयात आणि इच्छित शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्णपणे ऑनलाइन पद्धत लागू करण्यात आली असून, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी … Read more

सीसीटीव्ही नसेल तर खासगी शाळांची मान्यता रद्द होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर

बदलापूर येथील शाळेत लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे. शाळेच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी हे कॅमेरे लावावे लागतील, अन्यथा शाळेचे अनुदान रोखले जाईल किंवा मान्यता रद्द होईल. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शालेय शिक्षण विभागाला पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास … Read more

दिवसा वडापावच्या गाडीवर काम, रात्री शाळा करत ४७ व्या वर्षी अहिल्यानगरच्या मंगला बोरुडे झाल्या दहावी पास

Ahilyanagar News: अहिल्यानगर- येथील मंगला राजेंद्र बोरुडे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी दहावीची परीक्षा ५७.२० टक्क्यांसह उत्तीर्ण करून शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी विवाहामुळे त्यांचे शिक्षण थांबले होते, आणि दिवसभर वडापावच्या गाडीवर काम करताना अभ्यासासाठी वेळ मिळणे कठीण होते. तरीही, त्यांनी रात्रशाळेत जाऊन ३२ वर्षांनंतर आपले शिक्षण पूर्ण करण्याचा … Read more