गुप्तहेरांपेक्षा खतरनाक असतात ‘या’ मुलांकाचे लोक; संपूर्ण आयुष्यच असतं रहस्यमयी

अंकशास्त्रात प्रत्येक संख्या ही तिचे स्वतःचे विशेष गुण आणि वैशिष्ट्ये दाखवत असते. 8 हा अंक अशा लोकांचा असतो, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे. या संख्येचा स्वामी ग्रह शनि आहे. म्हणून या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. शनि हा न्यायाचा देव मानला जातो, म्हणूनच 8 अंकाचे लोक न्यायप्रेमी असतात. हे लोक … Read more

‘या’ 4 राशींच्या मुली असतात इतरांपेक्षा वेगळ्या; समजल्या जातात सर्वात हुशार

ज्योतिशशास्त्रावर अनेक जण विश्वास ठेवतात. या शास्त्रानुसार वेगवेगळ्या राशी या वेगवेगळ्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि जीवनाबद्दल बरेच काही प्रकट करतात. प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात. तिच वैशिष्ट्ये या लोकांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. आज आपण अशा 4 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये जन्मलेल्या मुली खूप बुद्धिमान आणि सर्जनशील असतात. त्यांच्यामध्ये जिंकण्याची प्रचंड आवड दिसून येते. वृश्चिक … Read more

दरवाज्यात लिंबू-मिरची का लटकवतात? लक्ष्मीच्या बहिणीचा लोक तिरस्कार का करतात? तुम्हालाही लागेल शाँक

धनाची देवी कोण? तर माँ लक्ष्मी. याच लक्ष्मीची सर्वजण पुजा करतात. तिला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. ज्या घरात देवी लक्ष्मी वास करते, तिथे कधीही धन, धान्य आणि आरोग्याची कमतरता भासत नाही. पण याच लक्ष्मीच्या बहिणीचा मात्र सर्वजन तिरस्कार करतात. जशी लक्ष्मी घरात येण्यासाठी विविध उपाय केले जातात तशीच लक्ष्मीची बहिण घरात येऊ नये म्हणूनही … Read more

अगदी राजासारखे आयुष्य जगतात, ‘या’ मुलांकाचे लोक; तुमचाही मुलांक आहे का? वाचा

एखाद्या व्यक्तीचे वर्तन, नशीब आणि भविष्यातील घटना अंकशास्त्रात त्याच्या जन्मतारखेपासून मोजल्या जातात. प्रत्येक संख्येचा एक विशेष अर्थ असतो. यासाठी, प्रथम जन्मतारखेपासून मूळ संख्या काढली जाते. ही मूळ संख्या 1 ते 9 च्या दरम्यान असते. जी कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत आज आपण त्या क्रमांकाच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, जे खूप आनंदी असतात. तो … Read more

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच धोकादायक आहे ‘ही’ बाबा वेंगाची भविष्यवाणी; एकदा वाचाच

बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या आत्तापर्यंत खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. दुसरे विश्वयुद्ध किंवा त्सुनामी यासारख्या त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचे सांगितले जाते. बाबा वेंगा या अंध असूनही, त्यांना एका दैवी देणगीतून भविष्याचे ज्ञान होत होते, असे सांगितले जाते. बाबा वेंगा यांनी आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनबाबतही एक धक्कादायक भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी जर लक्षात … Read more

वयाच्या तिशीपर्यंत ‘या’ लोकांचे लग्नच होत नाही; शनिमुळे येतात अडचणी

अंकशास्त्रावर विश्वास ठेवणारे अनेक लोक असतात. आपल्या जन्मतारखेवरुन आपले भविष्य जाणता येते, यावरही अनेकांचा विश्वास असतो. प्रत्येकाची जन्मतारीख ही त्याचा मुलांक असतो. हाच मुलांक कोणत्यातरी एका ग्रहाला संबोधित करत असतो. तोच ग्रह आपल्या आयुष्यात चढ-उतार देतो, यावर कित्येक लोक विश्वास ठेवतात. असाच एक मुलांक आहे, ज्याच्या लग्नात शनिदेवामुळे विलंब होतो. कुणाच्या लग्नात होतो विलंब? आज … Read more

‘या’ 4 मुलांकांचे लोक हे सरकारी नोकरी करण्यासाठी जन्मतात; तुमच्या मुलांची जन्मतारीख काय? वाचा

गेल्या काही वर्षांपासून अंकशास्त्राला खूप महत्त्व आले आहे. अनेक लोक अंकशास्त्रानुसार आपल्यात काही बदल करताना दिसत आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मुलांक ठरवला जातो. प्रत्येक मुलांक हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधीत असतो. त्याच ग्रहाचे उपाय करुन अनेकांनी आपले आयुष्य पहिल्यापेक्षा जास्त सुखकर केले असल्याचा, दावा अनेक ज्योतिषी करतात. आज आपण अशा काही मुलांकांची माहिती … Read more

‘या’ 4 दिवशी जन्मलेले लोक असतात धार्मिक; गुरुचे असे मिळते पाठबळ की लाईफ होते बल्ले-बल्ले

अंकशास्त्रावर विश्वास ठेवणारे कित्येक लोक आपल्या आसपास दिसतात. अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचे वर्तन, गुण, भाग्यवान दिवस आणि रंग समजतो. एखाद्याचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी संख्या खूप महत्वाच्या असतात. प्रत्येक संख्या संख्या नऊ ग्रहांपैकी कुणाशी तरी संबंधीत असते. आज आपण 3, 12, 21 आणि 30 या तारखेला जन्मलेल्या म्हणजेच ३ क्रमांकाबद्दल बोलाणार आहोत. ३ क्रमांकाचे लोक … Read more

शनिची दृष्टी केव्हा चांगली? शनिदेवाच्या दृष्टी किती? वाचा, न्यायदेवतेबाबत सर्व काही

शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. तो भक्तांना त्यांच्या कर्माची फळे देतो. ज्योतिषशास्त्रात शनि हा संतुलन आणि न्यायाचा ग्रह मानला जातो. सीमावर्ती ग्रह असल्याने शनिदेवाचा प्रभाव तिथून सुरू होतो जिथे सूर्याचा प्रभाव संपतो. जरी ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे पैलू खूप महत्वाचे आहेत. परंतु शनिदेवाचे तीन पैलू खूप महत्वाचे मानले जातात. यामध्ये शनिदेवाची तिसरी, सातवी आणि दहावी दृष्टी … Read more

‘या’ 3 तारखांना जन्मलेल्या लोकांना केतूकडून मिळतो एक स्पेशल सेन्स; सर्वांवर असतात भारी

आपला जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजेच त्या व्यक्तीची जन्मतारीख. ती अनेक प्रकारे खूप खास असते. जन्मतारीख मोजून तुम्ही तुमचे भविष्य, वर्तमान, गुण आणि स्वभावाशी संबंधित अनेक गोष्टी शोधू शकता. अंकशास्त्रात हे सर्व जन्मतारखेच्या आधारे शोधता येते. आज आम्ही तुम्हाला अशा लोकांची वैशिष्ट्ये सांगणार आहोत ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला … Read more

‘या’ तारखेला जन्मलेले लोक राजकुमार असतात; पैसा, प्रेम, प्रतिष्ठा यांच्या पायावर लोळण घेते

अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख ही विशेष फळ देणारी असते. अंकशास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव व त्याची प्रगतीही समजते. अंकशास्त्र केवळ व्यक्तिमत्व आणि प्रवृत्तींबद्दलच सांगत नाही, तर भविष्याबद्दल अचूक अंदाजही लावते. त्यामुळेच अंकशास्त्र खूप लोकप्रिय झाले आहे. ही विद्या जन्मतारीख, जन्मवर्ष किंवा नाव या अक्षरांवरून काढलेले आकडे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याबद्दल सांगण्यासाठी विश्वासार्ह मानते. मुलांक म्हणजे काय? … Read more

कुणाच्या घरात पैसा टिकत नाही; आचार्य चाणक्यांनी सांगितल्या ‘या’ प्रकारात तुम्ही आहात काय?

आचार्य चाणक्य यांनी आयुष्याचे सार अगदी सोप्या शब्दांत सांगितले आहे. आचार्य चाणक्यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि योगी पुरुष मानले गेले होते. त्यांनी संसारीक जिवनातील बारीक-सारीक गोष्टींचे व चढ-उतारांच्या कारणांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. चाणक्यांना सांगितलेली नैतीक मुल्ये काळाच्या ओघात मागे पडली असली तरी ती सध्याच्या जिवनात प्रत्येकासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. आचार्य चाणक्यांना गरिबी … Read more

बाप रे..! देवगुरु बृहस्पतींचा होतोय अस्त; ‘या’ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार त्सुनामी

परिमंडलातील ग्रह वेळोवेळी त्यांची राशी आणि नक्षत्र बदलत असतात. त्यांच्या याच बदलाचा सर्व १२ राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. राशी बदलण्या सोबतच अनेक ग्रह वक्री होतात आणि त्यांचा अस्तही होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तेव्हाही सर्व राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. आता पुढील महिन्यांत गुरु म्हणजेच देवगुरू अस्त होणार आहेत. ते २७ दिवस या अवस्थेत राहतील. याचा … Read more

मोहिनी एकादशीला ‘या’ राशींवर होणार लक्ष्मी-नारायणांची कृपा; चंद्र-केतू ग्रहण योग कुणाच्या फायद्याचा?

वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशीचे वृत केले जाते. प्रत्येक महिन्यांत येणाऱ्या शुद्ध व वद्य पक्षातील एकादशीला वेगवेगळे महत्व असते. यावर्षी मे महिन्यांत 8 मे 2025 ला मोहिनी एकादशी आहे. विशेष म्हणजे या दिवशी आलेल्या एकादशीला अनेक योग जुळवून आले आहेत. जुळवून आला ग्रहण योग यावर्षी ग्रहांचा राजकुमार समजला जाणारा बुध ग्रह हा मेष … Read more

मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरमधून फुंकले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग, आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- येत्या चार ते पाच महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आपण यश मिळवले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महायुतीचा झेंडा फडकवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अहिल्यानगरातून त्यांनी या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मंगळवारी (दि. ६) अहिल्यानगरात भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला. यानिमित्त सहकार सभागृहात … Read more

मे महिन्यात जन्मलेले लोक असतात खास; त्यांच्यात ‘असे’ खास गुण असतात, जे इतरांत दिसतही नाहीत…

May Born Personality : मे महिना सुरु झाला आहे. सध्या वातावरणात ऊन व पाऊस यांचा खेळ सुरु आहे. हवामान लहरी आहे. परंतु या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव काही खास असणार आहे. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभावाचे काही विशेष गुण सांगितले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याला एक विशेष महत्त्व असते. त्यानुसार, प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या माणसाचा स्वभाव, … Read more

शनिदेव 30 वर्षानंतर येणार मित्राच्या घरी; ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार सगळं काही, कोण भाग्यवान? वाचा

न्यायाधिश समजले जाणारे शनि महाराज 30 वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. गेल्या 29 मार्चला शनी देवाने स्वतःची कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश केला. मीन राशीवर गुरु ग्रहाचे राज्य असते. ज्योतीषशास्त्रानुसार गुरु व शनी या ग्रहांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असतात. त्यामुळे शनीच्या या राशीबदलामुळे काही राशींना खूप चांगला परिणाम पहायला मिळणार आहे. मिथून … Read more

Solar Eclipse 2025 : ‘या’ महिन्यात लागेल वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? सूतक काळ लागू होणार?; तारीख, सुतक काळ आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

Solar Eclipse 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या वेळी, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत येतात, ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहण तयार होतात. या वर्षी, 2025 मध्ये दोन प्रमुख ग्रहण घडणार आहेत, ज्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण समाविष्ट आहेत. चला तर मग, या ग्रहणांचा तपशील आणि त्याचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. … Read more