शांत राहणारे ‘या’ राशीचे लोक रागावले की घरात उठते वादळ, तुमची तर रास नाही ना?

Zodiac Signs | आपण एखाद्या शांत व्यक्तीला रागावलेले पाहिले आहे का? शांतपणे वागणारे लोक जेव्हा खवळतात, तेव्हा त्यांचा राग इतका तीव्र असतो की आसपासचे सगळे हादरून जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींच्या लोकांमध्ये हा गुण अधिक प्रमाणात आढळतो. ते बहुतेकवेळा संयमी वागत असले तरी एकदा त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला, की ते आपले संपूर्ण रूप दाखवतात. अशा रागीट … Read more

कामात यश, पैशांचा वर्षाव! आज शनिदेव 7 राशींवर राहणार मेहेरबान

Budhaditya Yog : आज शनिवार, 5 एप्रिल हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अनेक राशींना जबरदस्त यश आणि लाभ घेऊन येणार आहे. बुध आणि सूर्याच्या युतीने तयार होणाऱ्या बुधादित्य योगाचा शुभ प्रभाव काही निवडक राशींवर पडणार आहे. या योगामुळे आर्थिक प्रगती, प्रतिष्ठा, करिअरमध्ये यश आणि नवे संधीचे दरवाजे उघडतील. विशेषतः 7 राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा … Read more

हनुमानजींच्या कृपेने नशिबाचे कुलूप उघडायचंय? या रामनवमीला फक्त 3 गोष्टी घरात ठेवा!

रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहे. भगवान श्रीराम यांचा जन्म या दिवशी झाला होता आणि संपूर्ण देश या दिवशी भक्तिभावाने रामनामाचा जप करतो. हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचा संचार होतो. रामनवमी 2025 कधी आहे? यंदा रामनवमी … Read more

Lucky Rashi : भाग्यवान असतात ह्या पाच राशींचे लोक ! तुमची राशी यामध्ये आहे का?

Lucky Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा प्रभाव माणसाच्या जीवनावर वेगळा असतो. काही राशींच्या लोकांवर आई सरस्वतीचा विशेष आशीर्वाद असतो, ज्यामुळे ते अभ्यासात आणि बुद्धिमत्तेत आघाडीवर राहतात. मेहनत, चिकाटी आणि ग्रहांची अनुकूलता यांच्या जोरावर हे लोक प्रत्येक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करतात. अशा पाच राशी आहेत ज्या नेहमीच अभ्यासात आणि करिअरमध्ये यशस्वी ठरतात. वृषभ राशीचे बुद्धिमत्तेत प्रावीण्य … Read more

येत्या 24 तासात संकटाचा काळ संपणार ! ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील सर्व ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान ग्रहांच जेव्हा राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होत असतात आणि याचा सरळ … Read more

३० वर्षांनतर होणार मोठी घटना ! चंद्रामुळे ह्या चार राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन आणि भावना यांचा अधिपती मानले जाते. चंद्र आपल्या स्थितीनुसार माणसाच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करतो. चंद्र जेव्हा अस्त होतो, तेव्हा काही राशींवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. २०२५ मध्ये, २८ मार्च रोजी चंद्र मीन राशीत अस्त होईल. ही घटना काही राशींसाठी अत्यंत शुभ मानली जात असून, विशेषतः चार राशींसाठी हा काळ आर्थिक … Read more

आता गरिबी कायमची मिटणार ! 13 मार्च 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब लवकरच बदलणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात तसेच ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देखील होत असते. दरम्यान ग्रहांचे राशी परिवर्तन झाल्यानंतर तसेच नक्षत्र परिवर्तन झाल्यानंतर याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव देखील पडत असतो. दरम्यान नवग्रहातील एक महत्त्वाचा … Read more

Chandra Grahan 2025 : 14 मार्चचे चंद्रग्रहण घेऊन येत आहे नशिबाची लॉटरी ! पैशांचा वर्षाव आणि करिअरमध्ये यश…

वर्षातील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च 2025 रोजी होळीच्या दिवशी होणार आहे, आणि हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे. सध्या केतू कन्या राशीत असल्यामुळे आणि शनी स्वतःच्या मूळ कुंभ राशीत असल्यानं, काही राशींवर याचा जबरदस्त सकारात्मक प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाचे प्रभाव हे ग्रहस्थितीनुसार वेगवेगळ्या राशींवर परिणाम करतात. या वेळी शनीचा षष्ठ राजयोग तयार होत असल्यामुळे, … Read more

Guru Gochar 2025 : ह्या तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल ! जगणार राजासारख आयुष्य…

Guru Gochar 2025 : बृहस्पति ग्रह (गुरु) हा वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्वांत शुभ ग्रह मानला जातो. तो धन, विद्या, संपत्ती आणि सौभाग्याचा कारक आहे. गुरु देव 10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7:51 वाजता मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करणार असून, हा नक्षत्र मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असतो. यामुळे काही विशिष्ट राशींवर गुरुचा अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. गुरु संक्रमणामुळे … Read more

आज 8 मार्चपासून या 3 राशींच्या जीवनात होणार मोठा बदल ! “नोकरीत बढती, व्यवसायात यश आणि प्रेमसंबंध…

सूर्य आणि यम ग्रह ४५ अंशांवर असताना अर्धकेंद्र योग तयार होतो, आणि याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. मात्र, मेष, मिथुन आणि सिंह राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशींसाठी नशिबाचा नवा दरवाजा उघडला जाणार असून, आर्थिक, वैवाहिक आणि करिअरशी संबंधित सकारात्मक बदल घडणार आहेत. मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग … Read more

Astrology Tips : ह्या तीन राशीच्या लोकांना कधीच फसवू नका ! शांत दिसतात, पण बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत!

Astrology Tips : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचे वेगवेगळे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये असतात. काही राशी अत्यंत प्रेमळ आणि विश्वासू असतात, तर काहींना अपमान किंवा फसवणूक अजिबात सहन होत नाही. काही लोक छोट्या गोष्टी सहज विसरतात, पण काही राशी अशा असतात ज्या सूड घेण्याच्या मानसिकतेसह पुढे जातात आणि योग्य वेळी बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत. अशा तीन राशी … Read more

१०० वर्षांनंतर होळीला महासंयोग ! ३ राशींना मिळणार जबरदस्त फायदा आणि जीवनात होईल मोठा…

२०२५ मध्ये होळीचा सण १४ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे, आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी सूर्य देखील मीन राशीत संक्रमण करणार आहे, ज्यामुळे १०० वर्षांनंतर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योगायोग घडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या दिवशी ग्रहण घडणे हा एक महत्त्वाचा संकेत मानला जातो, कारण हा दिवस आधीच … Read more

Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांच्या मते, या 4 गोष्टी स्त्रिया कधीच उधार घेत नाहीत

Chanakya Neeti : आचार्य चाणक्य हे केवळ एक कुशल राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञच नव्हते, तर त्यांचे विचार आजही लोकांच्या जीवनशैलीवर प्रभाव टाकतात. त्यांची चाणक्य नीति आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. स्त्रियांबद्दल त्यांनी अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत, त्यापैकी एक म्हणजे स्त्रिया चार गोष्टी कधीही उधार घेत नाहीत, उलट त्या दुप्पट परत करतात. प्रेम – … Read more

Navpancham Rajyog : एप्रिलमध्ये घडणार मोठी घटना ! नवपंचम राजयोगाने 3 राशींचे नशीब बदलणार

Navpancham Rajyog

Navpancham Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि कुंडलीचा मोठा प्रभाव मानला जातो. प्रत्येक ग्रहाच्या हालचालीमुळे विविध योग आणि संयोग निर्माण होतात, जे मानवजीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकतात. राजयोग हे विशेष शुभ फलदायी योग मानले जातात आणि त्यांच्या प्रभावाने एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या राजयोगांपैकी एक म्हणजे नवपंचम राजयोग, जो … Read more

Somwar Upay : सोमवारी करा हे उपाय, आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि नशिबाची दारं उघडतील

Somwar Upay : सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. जर तुम्हाला जीवनात संकटे, अडथळे किंवा अडचणींचा सामना करावा लागत असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचे नशिब बदलू शकता. शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा सोमवारी जवळच्या … Read more

चंद्राच्या हालचालीत बदल होताच या ३ राशींच्या आयुष्यात मोठा बदल, धनलाभ आणि प्रेम…

Chandra Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रात चंद्राचे विशेष महत्त्व आहे, कारण तो मन, भावना आणि मानसिक स्थिरतेवर प्रभाव टाकतो. चंद्राच्या प्रत्येक हालचालीमुळे काही राशींवर शुभ परिणाम होतात, तर काहींना सावध राहावे लागते. १ मार्च २०२५ रोजी सकाळी ५:५७ वाजता चंद्राने आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश केला आहे. चंद्र मीन राशीत प्रवेश केल्याने तीन विशिष्ट राशींना … Read more

वाईट काळ संपला ! २ मार्चपासून या ५ राशींना मिळणार जबरदस्त यश

ज्योतिषशास्त्रानुसार, काही दिवस विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ ठरतात. २ मार्च २०२५ हा दिवस काही राशींसाठी मोठे बदल घेऊन येणार आहे. ज्यांच्या जीवनात अडथळे, आर्थिक अडचणी आणि नात्यात तणाव होते, त्यांच्यासाठी ही वेळ सकारात्मकता आणि आनंद घेऊन येईल. ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे या राशींना नशिबाची साथ मिळेल. ज्योतिषतज्ज्ञ आरती पांडे यांच्या मते, मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक … Read more

Holika Dahan 2025 : होळीच्या आधीच या ३ राशींचे नशीब चमकणार ! तुमची रास आहे का?

मार्च महिन्याची सुरुवात होताच हिंदू पंचांगानुसार अनेक शुभ योग आणि ग्रह संक्रमण घडत असतात. यावर्षी होळी १४ मार्च २०२५ रोजी साजरी केली जाईल, तर त्याआधी १३ मार्च रोजी होलिका दहन होईल. विशेष म्हणजे, होलिका दहनाच्या काही दिवस आधी सूर्य ग्रह आपली नक्षत्र स्थिती बदलणार आहे. ज्याचा थेट परिणाम काही राशींवर होईल आणि त्यांना मोठे फायदे … Read more