प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर शाळा उघडल्या; दुसऱ्या दिवशी 14 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती
अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहेत. त्यानुसार राज्यातील तब्बल 5 हजार 947 शाळाची घंटा वाजली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात दुसर्या दिवशी 151 शाळांमध्ये 14 हजार 778 विद्यार्थी यांची उपस्थिती नोंदवली गेली. करोनामुळे … Read more