आयपीएल : कर्णधाराने तिसऱ्यांदा चूक केल्यास ३० लाख दंड अन् एका सामन्याची बंदी
अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-नवे सहकारी, नवी जर्सी, संघाचे बदलेले नाव,नवीन नियम, अशा वातावरणात आयपीएलचा चौदाव्या हंगाम ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या नवीन हंगामासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. सॉफ्ट सिग्नलला हटवून 90 मिनिटांत 20 षटके पूर्ण करण्याचा नियम राहील.षटकांची गती राखता आली नाही तर संबंधित संघाच्या कर्णधाराला एका सामन्याची बंदीची … Read more