कोरोनामुळे जिल्ह्यातील गावे होऊ लागली हळूहळू बंद
अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची धक्कादायक आकडेवारी पाहता नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. अकोळनेर (ता. नगर) येथील ग्रामस्थांची बैठक झाली. कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे आजपर्यंत १४० नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील आठ लोकांना जीव गमवावा लागला. सध्या बारा … Read more