कोरोनामध्ये कमावले खूप पैसे ; आता हजारो धनकुबेर भारत सोडून जाण्याच्या विचारात , वाचा संपूर्ण रिपोर्ट
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-अलीकडेच ऑक्सफॅमचा अहवाल आला होता ज्यात असे म्हटले आहे की लॉकडाऊनमध्ये अब्जाधीशांच्या संपत्तीत 35% वाढ झाली आहे. आता आणखी एक अहवाल आला आहे, त्यानुसार देश सोडून परदेशात स्थायिक होण्याची इच्छा ही भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे. हेन्ले अँड पार्टनर्सच्या अहवालानुसार, 2020 मध्ये बहुतांश भारतीयांनी दुसर्या देशात स्थायिक होण्यासाठी विचारपूस केली आहे. त्यानंतर … Read more