पीएम किसान योजनेत मोठा बदल ; वर्षाला 6 हजार हवे असतील तर शेतकऱ्याला करावे लागणार ‘असे’ काही
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान मध्ये शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांचा फायदा आता केवळ अशा शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ज्यांच्या नावावर शेती असेल. म्हणजेच, जर आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक बाबतीत शेतीचे म्यूटेशन (दाखिल-खारिज) आपल्या … Read more