Marriage Tips : लग्न होण्याआधीचा काळ नाजूक आहे, चुकूनही या चार चुका करू नका
अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- लग्नाचे बंधन जेवढे घट्ट असते तेवढेच नाजूक लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत असते. दोन व्यक्तींमधील नाते जोडल्यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेण्याच्या टप्प्यात येतात. हा केवळ वधू आणि वर यांच्यातील समजूतदारपणाचा एक महत्त्वाचा काळ नाही तर दोन्ही कुटुंबांसाठी देखील आहे.(Marriage Tips) नातेसंबंध जुळल्यापासून ते लग्नापर्यंत अनेक विधी असतात. पहिलाच समारंभ ज्यामध्ये … Read more