मंदिरे उघडण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. कोरोनारुग्णांचा रिकव्हरी रेट जरी चांगला असेल तरी वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. अशा परिस्थितीमध्ये अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली. या दरम्यान, मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत आग्रही मागणी केली जाऊ लागली. यावर बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अशी मागणी अनेकांनी … Read more