घरकुल योजनेसाठी शासनाचा मोठा निर्णय!, ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान, सौर उर्जेच्या माध्यमातून घरे उजाळणार

राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करून त्यात ३५ हजार रुपये घरकुल बांधणीसाठी आणि १५ हजार रुपये सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी दिले जाणार आहेत. यामुळे गरिबांचे घरकुल केवळ बांधले जाणार नाही, तर त्याला पर्यावरणपूरक उजेडाची जोड मिळणार आहे. वीजबिलाचा खर्च वाचणार घराच्या … Read more

बोगस रेशनधारकांवर होणार कडक कारवाई, शासनाने केली विशेष मोहीम सुरू

शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने १ एप्रिलपासून राज्यभरात अपात्र शिधापत्रिकाधारकांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. ३१ मेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न जास्त आहे, जे लाभार्थी दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व प्रकरणांची चौकशी होणार आहे. फॉर्म भरून सादर करणे अनिवार्य या तपासणी मोहिमेमध्ये … Read more

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर–कटिहार स्पेशल समर ट्रेनचा शुभारंभ, खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर- कोल्हापूर ते कटिहार या नव्या समर स्पेशल गाडी क्रमांक ०१०१४ चा शुभारंभ रामनवमीच्या दिवशी करण्यात आला. उद्योजक हरिश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले. या विशेष गाडीने कोल्हापूरकरांसह आसपासच्या भागातील प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कोल्हापूरहून पुणे, भुसावळ, इटारसी, प्रयागराजमार्गे कटिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. … Read more

रेशन कार्डधारकांनो सावधान! 31 मे पर्यंत पुरावे नाही दिले तर कार्ड होणार रद्द, नेमके काय लागणार पुरावे वाचा सविस्तर!

राज्यातील बोगस रेशन कार्डांचा पर्दाफाश करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ३१ मे २०२५ पर्यंत ही मोहीम राबवली जाणार असून, यामध्ये योग्य पुरावे न सादर करणाऱ्या कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. तपासणीची प्रक्रिया राज्यातील प्रत्येक रेशन कार्डाची छाननी करण्यात येणार आहे. यासाठी रेशन दुकानांमध्ये तपासणी नमुना फॉर्म … Read more

New Vidhan Bhavan : नवीन विधानभवन विस्ताराचा मोठा निर्णय ! 500 आसनांच असणार सभागृह, सेंट्रल हॉल आणि दोन टॉवर…

Maharashtra News : राज्याच्या राजकीय प्रशासनाला आधुनिक आणि भविष्यमुख स्वरूप देण्यासाठी नागपूर येथील विधानभवन परिसराचा मोठा कायापालट होणार आहे. आगामी काळात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नव्या विधानसभा सभागृहाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ५०० आसनक्षमतेचे नवे विधानसभा सभागृह उभारले जाणार असून, त्यामुळे भविष्यातील कार्यसंघटन अधिक सुबक व प्रभावी होणार आहे. … Read more

Low Cost Business Idea: फक्त 10 हजार रुपयात व्यवसाय सुरू करा आणि महिन्याला लाखो कमवा… सरकार देत सबसिडी आणि कर्ज

Low Cost Business Idea:- कमी गुंतवणुकीतून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तुम्ही नक्कीच एक यशस्वी उद्योजक बनू शकता. अशाच योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana). या योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना छोट्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज आणि सबसिडीच्या स्वरूपात मोठी मदत करते. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील … Read more

PM मोदींच्या सिक्युरिटी इंचार्जला वेतन किती मिळतं?, मोठी माहिती समोर

SPG Security Chief | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडे (SPG) असते. ही सुरक्षा यंत्रणा देशातील सर्वात अत्याधुनिक आणि प्रशिक्षित कमांडोंनी सुसज्ज आहे. देशाचे पंतप्रधान, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर SPG कमांडो कायम त्यांच्या सोबत असतात. त्यामुळेच अनेकांना उत्सुकता असते की, इतकी जबाबदारी असणाऱ्या SPG कमांडोंना आणि त्यांच्या प्रमुख … Read more

निवृत्त IPS अधिकाऱ्यांना किती पेन्शन मिळते?, खरा आकडा ऐकाल तर थक्क व्हाल!

Retired IPS Officer | UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उमेदवार IAS, IPS, IFS इत्यादी अनेक प्रतिष्ठित सेवांमध्ये निवडले जातात. यामध्ये IPS (Indian Police Service) ही ऑल इंडिया सर्व्हिस असून, या सेवेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांना जबाबदारी आणि सन्मानासह भरघोस पगारही मिळतो. पण, अनेकांना प्रश्न असतो – IPS अधिकारी निवृत्त … Read more

…तर 12 वी बोर्ड परीक्षा देता येणार नाही; CBSE चा अत्यंत महत्वाचा निर्णय!

Dummy School | डमी शाळांमध्ये प्रवेश घेऊन नियमित वर्गात न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या काळात मोठा फटका बसणार आहे. CBSE मंडळाने अशा विद्यार्थ्यांना 12वी बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्याचा विचार सुरू केला आहे. हा निर्णय 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं, डमी शाळांचा आधार घेणाऱ्या आणि केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा … Read more

गुड न्यूज! राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा

Maharashtra School | राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांसारख्या पदे 100% नामनिर्देशन तसेच अनुकंपा नियुक्तीच्या माध्यमातून भरण्यास मान्यता दिली आहे. यामुळे 21 वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे. रखडलेली भरती पुन्हा सुरू- राज्य … Read more

मुंबईकरांना धक्का! ‘नेचर ट्रेल’मुळे पालिकेवर आर्थिक बोजा, घेतला मोठा निर्णय

Mumbais Nature Trail | मुंबईतील मलबार हिल परिसरात उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग उन्नत मार्ग’ प्रकल्पाचे काम आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असले तरी या प्रकल्पाच्या उशिरामुळे पालिकेवर आर्थिक भार दुपटीने वाढला आहे. मूळ अंदाजानुसार हा प्रकल्प 12 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार होता. मात्र, कालावधी लांबल्यामुळे खर्च 25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याखेरीज देखभालीसाठीही पालिकेला 1.36 कोटी रुपयांचा अतिरिक्त … Read more

सुट्टीचे प्लॅन्स फसले! शाळांच्या वेळापत्रकात झाले मोठे बदल

School Exam Rescheduling | राज्य सरकारने शाळांच्या वार्षिक परीक्षांच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे, ज्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. शिक्षण विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार, यंदा परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असून, याआधी शाळांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात अचानक बदल करावा लागला. परिणामी, परीक्षेच्या आधीच सुट्ट्यांचे नियोजन करून ठेवलेल्या पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अनेक … Read more

भारतात पहिल्या GenBeta बाळाला मिळालं आधार कार्ड, काय आहे ऑनलाइन प्रोसेस?

Blue Aadhaar Card | भारताच्या डिजिटल ओळख प्रणालीतील एक मोठी घडामोड म्हणजे देशातील पहिल्या GenBeta मुलाला आधार कार्ड मिळालं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचं Twitter) अकाउंटवर याची माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की “भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला त्याचे Aadhaar मिळाले! आधार सर्वांसाठी आहे.” यामुळे लहान मुलांसाठी … Read more

महाराष्ट्रातील या ठिकाणी आहे सर्वात प्राचीन राम मंदिर! भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण येथे राहिले होते 4 महिने

राम नवमीच्या दिवशी देशभरातील राम भक्त उत्साहाने श्रीराम जन्मत्सव साजरा करतात. महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक राम मंदिर विशेष लक्ष वेधून घेतं. हे मंदिर महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आहे, आणि या मंदिराचं इतिहास, महत्व आणि खास वैशिष्ट्ये अविस्मरणीय आहेत. रामटेक येथील राम मंदिर महाराष्ट्रातील सर्वात जुनं राम मंदिर मानलं जातं. हे मंदिर … Read more

साताऱ्यात आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीसाठी उदय सामंताचे मोठे पाऊल, तरूणांना मिळणार रोजगाराच्या संधी!

सातारा- साताऱ्याच्या उद्योगवाढीसाठी सरकारने विविध उपाययोजना राबवण्याची तयारी दर्शवली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यातील उद्योजकांसोबत संवाद साधताना आश्वासन दिले की, साताऱ्यात ‘आयटी पार्क’ तसेच विविध उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू. साताऱ्याच्या विविध संसाधनांचा विचार करता, येथील उद्योगवाढीची क्षमता मोठी आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) आणि एमआयडीसी यांच्या वतीने झालेल्या संवाद मेळाव्यात सामंत यांनी … Read more

कोल्हापूर दौऱ्यात एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढणार! शक्तिपीठ विरोधी शेतकरी गनिमी काव्याने ताफा रोखणार

कोल्हापूर- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (५ एप्रिल) कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा विविध कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यावर या मुद्द्यांवर कोणतीही ठोस कृती न केल्याचा आरोप महायुती सरकारवर होत आहे. त्यामुळे शक्तिपीठ विरोधी कृती समिती … Read more

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रस्त्यामध्ये बस बिघडल्यास त्याच तिकिटात करता येणार AC बसमधून प्रवास!

संगमनेर – एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नित्यनवीन बदल होत असून, आता प्रवासादरम्यान बस बिघडल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर उच्च दर्जाच्या, अगदी एसी बसनेसुद्धा पुढील प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी याबाबत माहिती दिली. बिघाड झाल्यास थांबा नाही रस्त्यात एसटी बस बिघडल्यास किंवा ओव्हरहिटिंग, चाक … Read more

महाराष्ट्रात ‘एक राज्य, एक नोंदणी’ उपक्रमाची सुरुवात – घर नोंदणीसाठी ऑनलाइन सेवा आता संपूर्ण राज्यात उपलब्ध

महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या घर नोंदणी प्रक्रियेला अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘एक राज्य, एक नोंदणी’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे आता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील घर नोंदणी राज्यातील कुठूनही ऑनलाइन करता येणार आहे. यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही, आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक … Read more