फक्त प्रेम हीच एक गोष्ट नात्याला पुरेसी नसते, तर…; जया किशोरी यांचे विचार नक्की वाचा, तुमचंही नातं होईल अधिक दृढ
Relationship Advice | आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नातेसंबंध टिकवणे म्हणजे फक्त एकत्र राहणे नव्हे, तर ती एक कौशल्य आहे. नात्यांमध्ये प्रेम असणे अत्यंत महत्त्वाचे असले तरी, ते पुरेसे नाही. समजूतदारपणा, आदर आणि भावनिक समज या साऱ्याच बाबी त्या नात्याला अर्थ देतात, हे जया किशोरी आपल्या विचारांतून सतत सांगतात. जया किशोरी यांचे विचार- जया किशोरी या केवळ … Read more