अबब! लॉकडाऊनमुळे ‘ह्यांना’ झाला दररोज 2300 कोटी रुपयांचा तोटा ; आता झालेय ‘असे’ काही
अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-कोरोनव्हायरस साथीचा रोग आणि त्यावर मात करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहन उद्योगाला दररोज 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि या क्षेत्रातील सुमारे 3.45 लाख लोक नोकऱ्या गमावून बसले. असे संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. मंगळवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना हा अहवाल सादर करण्यात आला. तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) … Read more