दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही…

अहमदनगर :- आमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही. मागच्या साडेचार वर्षात ‘त्यांच्या’मुळेच नगरचे नाव देशात खराब झाले आहे. ते स्वतःला डॉक्टरही समजतात व उपचार करताना आणि मुळापासून आजार काढताना माणसांना मारूनच टाकता’, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली भाजपचे उमेदवार डॉ. … Read more