लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ‘या’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ८ लाख लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला फक्त ५०० रूपये!

महाराष्ट्र- महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला, पण आता या योजनेतून 8 लाख महिलांचे प्रत्येकी 1,000 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. यापूर्वीच 11 लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे, आणि … Read more

श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठा झटका; ससाणे गटासह २६ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर: श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मंगळवारी (15 एप्रिल) मोठा भूकंप घडला, जेव्हा काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गजांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्यासह 26 जणांनी काँग्रेसला … Read more

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची फसवणूक ! राज्यात संतापाची लाट, योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह…

लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थ्यांच्या हप्त्यात कपात झाल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक आधार देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आता लाभार्थ्यांच्या रकमेत कपात करून विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत, हा प्रकार म्हणजे “लाडक्या बहिणींची फसवणूक” असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. सरकारच्या या … Read more

Maharashtra Government : फडणवीस सरकारचे ७ महत्त्वाचे निर्णय ! मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं

Maharashtra Government Cabinet Decision : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे सात महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या निर्णयांमुळे न्याय, शिक्षण, नगरविकास, गृह प्रशासन आणि भूसंपादन यासारख्या क्षेत्रांत सुधारणा आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. … Read more

अहिल्यानगरमधील जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी खासदार निलेश लंकेनंतर ‘हे’ खासदारही उतरले मैदानात!

अहिल्यानगर- केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेमार्फत प्रत्येक गावात पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी यापूर्वी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्याचा दौरा करून गोपनीय अहवाल तयार केल्याची माहिती आहे. आता उत्तरेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही या योजनेतील कामांची … Read more

राहुरीमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विंटबना करणारे आरोपी २० दिवस होऊनही अद्याप मोकाटच, प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू

राहुरी- शनि चौक परिसरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला २० दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिस प्रशासनाला दोन दिवसांत आरोपींना अटक करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी त्यांनी उपोषण सुरू केले असून, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवरही त्यांनी टीका … Read more

सरकार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संवेदनशील ; माजी मंत्री तनपुरे यांचे आत्मक्लेश आंदोलन

राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी अद्याप आरोपींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आणि सखोल तपास करणे अपेक्षित होते. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. काल सोमवारी … Read more

संगमनेर आणि पारनेरनंतर आता श्रीरामपूरची पाळी; डॉ. सुजय विखेंचा विरोधकांना इशारा

Sujay Vikhe Patil News

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, पण संगमनेर आणि पारनेरला दिलेला धडा विरोधक कधीही विसरणार नाहीत. आता श्रीरामपूरसाठी थोडे थांबा, मी लक्ष देतो, असा सूचक इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिला. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे शुभम मंगल कार्यालयाजवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 101 घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. … Read more

Shrigonda Politics : राहुल जगताप भाजपमध्ये ? चर्चांना उधाण, श्रीगोंद्याचं राजकीय चित्र कसं बदलेल ?

Shrigonda Politics : श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेशाच्या चर्चांनी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. कालपासून सोशल मीडियावर राहुल जगताप यांचे फोटो आणि त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचे संदेश व्हायरल होत असून, यामुळे अनेक प्रश्न आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या चर्चा खऱ्या आहेत की केवळ अफवा, याबाबत अद्याप … Read more

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरमध्ये भाजपचा मोठा प्लॅनिंग ! एका तालुक्याला राहणार तीन अध्यक्ष, कर्डिलेंचीही लॉटरी लागणार

भाजप हा देशातील आणि राज्यातील मोठा पक्ष झालाय. दरम्यान आता पक्षाने आपल्या पॅटर्नमध्येही बदल केलाय. भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक तालुक्यात तीन मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे … Read more

सरकारने मोफतच्या योजना बंद करून टाकल्या पाहिजेत, आमदार सुरेश धस यांचे संगमनेरमध्ये खळबळजनक वक्तव्य

संगमनेर: केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेवर आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील 80 कोटी लोकांना मिळणारे मोफत धान्य काही ठिकाणी दुकानांमध्ये विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले असून, सरकारने अशा मोफत योजना बंद कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शुक्रवारी संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी जनआंदोलनाची घोषणा, खासदार नीलेश लंके आक्रमक

श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न हा अत्यंत गंभीर आणि जटिल आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. या बोगद्याच्या पूर्ततेसाठी लवकरच व्यापक जनआंदोलन उभारण्याची तयारी खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आरपारची लढाई लढणार! खासदार निलेश लंके यांचा निर्धार

अहमदनगर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील कुकडीच्या पाणीप्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते, जी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगदा हा एकमेव पर्याय असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी ठामपणे मांडले आहे. या बोगद्यासाठी जन आंदोलन उभारण्याची आणि आरपारची लढाई लढण्याची त्यांची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांच्याच … Read more

नगरसेवकांच्या फोडाफोडीमागे कोणाचा चेहरा आहे उघड झाले, रोहित पवारांचा राम शिंदेवर जोरदार हल्लाबोल

अहिल्यानगर- कर्जत-जामखेडच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी पवार गटाच्या ११ नगरसेवकांनी बंडखोरी करत मुंबईत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवारांनी तीन दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी … Read more

अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये मोठ्ठा ट्विस्ट! विखे- थोरातांची रात्रीतूनच झाली सेटलमेंट, साखर कारखान्यांच्या निवडणूका बिनविरोध

अहिल्यानगर- संगमनेर आणि राहाता येथील सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एक अनपेक्षित वळण आले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी तब्बल १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी केवळ २१ अर्ज दाखल झाले आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्याचा मार्ग … Read more

कारखाना निडणूक: विखे थोरात यांची समझोता एक्सप्रेस सुसाट: आता उरली केवळ ‘ती’ औपचारिकता!

अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा झालेला धक्कादायक पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता.यामुळे एकीकडे माजी आमदार थोरात यांचे समर्थक कमालीचे हाताश झाले होते तर दुसरीकडे तालुक्यातील विरोधकांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच साखर कारखान्याच्या निवडणुकीतही परिवर्तन करण्यात येईल असे वक्तव्य आमदार अमोल खताळ यांच्यासह विरोधी … Read more

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंप ! विखे-थोरातांची आतून सेटलमेंट झाली ? नव्या अध्यायाला सुरवात…

अहिल्यानगरच्या राजकारणात आज (बुधवार) मोठी घडामोड घडली. संपूर्ण जिल्ह्याचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना या दोन्हींच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ यांनी … Read more

अहिल्यानगरमधील या नगरपंचायतीमध्ये बंडखोरी! मात्र नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरांमध्येच रस्सीखेच सुरू

कर्जत- ६ एप्रिल रोजी कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ आणि काँग्रेसचे ३ असे एकूण ११ नगरसेवकांनी बंड करत थेट भाजपसोबत हातमिळवणी केली. यामुळे विद्यमान नगराध्यक्षा यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या बंडखोरीनंतर संपूर्ण राजकीय समीकरणेच बदलली असून आता सर्वांचे लक्ष नव्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीकडे लागले आहे. … Read more