अखेर खंडकऱ्यांना जमिनी मिळाल्या, स्व. कॉ. गायकवाड व स्व. विखेंच्या संघर्षाला यश : मंत्री विखे
खंडकरी आकारी पिडित शेतकऱ्यांना जमिनी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला. स्व. कॉ. माधवराव गायकवाड तसेच स्व. माजी खासदार बाळासाहेव विखे पाटील यांच्या संघर्षाचे हे फलित असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर नगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कार अमृत २.० अभियानांतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या १७८.६० कोटीच्या या योजनेतील कामांचे भुमिपुजन मंत्री विखे पाटील यांच्या … Read more







