भारताने गाठला सौरऊर्जा क्षमतेमध्ये १०० गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा

८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत करत भारताने १०० गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.ते साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अक्षय ऊर्जा देशाच्या स्वच्छ, हरित … Read more

General Knowledge: भारतामध्ये आहे राजधानी नसलेले राज्य! भन्नाट आहेत या मागील कारणे

andhra pradesh

भारतामध्ये प्रत्येक राज्याची एक निश्चित राजधानी असते. उदाहरणार्थ महाराष्ट्राची राजधानी मुंबई, कर्नाटकाची बंगळुरू आणि उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ आहे. पण भारतात एक असे राज्य आहे ज्याची निश्चित, कायमस्वरूपी राजधानी नाही. हे राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. हे ऐकून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटू शकते. पण वास्तविकता असे आहे की,आंध्र प्रदेशात २०१४ मध्ये तेलंगणाशी विभाजन झाल्यानंतर राज्याने अजूनही … Read more

Elon Muskचा Grok AI लवकरच येणार ! ChatGPT आणि Deepseek च मार्केट खाणार ?

Elon Musk’s Grok AI : सध्या जगभरात एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. चॅटजीपीटीच्या आगमनानंतर लोकांचे अनेक कामे सुलभ झाली आहेत आणि त्यानंतर गुगलच्या जेमिनीनेही बाजारात मोठा प्रभाव टाकला. काही दिवसांपूर्वीच चीनने डीपसीक नावाचे नवीन एआय मॉडेल लाँच केले, ज्यामुळे संपूर्ण एआय मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली. आता, एलोन मस्कच्या xAI कंपनीने त्यांच्या नवीनतम एआय … Read more

DA Hike 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के डीए वाढीचा फायदा… लागणार लवकरच मोठा जॅकपॉट

DA Hike News

DA Hike 2025 :- सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि त्यांना महागाईच्या फटक्यापासून काहीसा दिलासा मिळेल. 8 व्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर सरकार डीए वाढीबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते. यंदा डीए वाढीची शक्यता तसेच त्याचा होणारा थेट … Read more

अमेरिकेतून हाकलण्यात आलेले १०४ भारतीय अमृतसरमध्ये दाखल

अमृतसर: अमेरिकेत अवैधरीत्या राहत असलेल्या महाराष्ट्रातील तिघांसह एकूण १०४ भारतीय नागरिक बुधवारी मायदेशी परतले आहेत. अमेरिकन वायुदलाच्या मालवाहू विमानाने या भारतीयांना अमृतसरमधील विमानतळावर आणण्यात आले. आव्रजन व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या संबंधित राज्यात पाठवले जाणार आहे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. … Read more

8th Pay Commission 2026 पासून लागू होणार की नाही ? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

देशभरातील 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल की नाही, यावर अनिश्चितता कायम आहे. केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेसाठी मंजुरी दिली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना पगारवाढीच्या प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी 16 … Read more

Richest State List : भारताच्या ‘या’ राज्यात राहतात 80% श्रीमंत !

mumbai

Richest State In India:- भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून येथे जगातील अनेक श्रीमंत कुटुंबांचे वास्तव्य आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतात 94 नवीन अब्जाधीश उदयास आले आहेत.विशेष म्हणजे देशातील एकूण 80 टक्के श्रीमंत व्यक्ती एका विशिष्ट राज्यात राहतात. हे राज्य म्हणजे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. उर्वरित श्रीमंत व्यक्ती ज्या राज्यात … Read more

Electric Cars आणखी स्वस्त ! नवीन वर्षात घरी कार आणण्याची सुवर्णसंधी

Electric Cars

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. या बजेटमध्ये सामान्य माणसांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत सर्वांना आश्वासन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पामुळे इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदी करणे आता आणखी सोपे झाले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत घट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर करताना इलेक्ट्रिक वाहनांच्या … Read more

PNB Personal Loan : अवघ्या 2 मिनिटांत 5 लाखांचे कर्ज मिळवा

PNB Personal Loan : पंजाब नॅशनल बँक (PNB) वैयक्तिक कर्ज योजना लोकांसाठी एक उत्तम संधी आहे. सरकारी कर्मचारी, व्यवसायिक तसेच डॉक्टर यांसारख्या व्यावसायिकांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. कर्जाच्या मदतीने तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा भागवू शकता आणि ते हप्त्यांमध्ये परत करू शकता. PNB द्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जामुळे व्यवसाय सुधारण्यास तसेच आवश्यक खरेदी करण्यास मदत होते. … Read more

LPG Price 1 Feb 2025 : LPG गॅस सिलिंडर स्वस्त! 1 फेब्रुवारीपासून नवे दर लागू

LPG Price

नवी दिल्ली – 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या दिवशी LPG सिलिंडरच्या किमतीत किरकोळ बदल करण्यात आला आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची घट करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापराच्या 14 किलोच्या LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरांनुसार, दिल्लीमध्ये … Read more

GK 2025 : पैसा, सत्ता आणि यश ! जैन समाजाचा श्रीमंतीचा फॉर्म्युला काय आहे

GK 2025 : जैन धर्मीय लोक नेहमी श्रीमंत का असतात? जैन समाजात गरीब लोक क्वचितच दिसतात, आणि हा समुदाय व्यवसाय, संपत्ती आणि यशाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतो. भारतात जैन समाजाची लोकसंख्या अवघी 0.3% आहे, पण ते देशातील एकूण 24% आयकर भरतात. हे आश्चर्यकारक आहे ! या समुदायाचा मोठा वाटा गोल्ड, डायमंड, रियल इस्टेट, शेअर मार्केट … Read more

नगरचे १५० भाविक प्रयागराजमध्ये अडकले !

३१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी मोठी दुर्घटना घडली.भाविकांचा अक्षरशः महासागरच प्रयागराजला उसळला आहे.चेंगराचेंगरीत तब्बल ३० भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले.नगरचेही भाविक कुंभमेळ्यात दाखल झाले असून,सुमारे १५० भाविक प्रयागराजमध्ये वाहतूक कोंडीत अडकले आहेत.त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. जखणगावचे … Read more

कुंभनगरीत वाहनांना प्रवेशबंदी, व्हीव्हीआयपी पास बंद : चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना

३१ जानेवारी २०२५ प्रयागराज : महाकुंभात बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले होते.संगमावर जाण्यासाठी भाविकांनी बॅरिकेड्स तोडले.तसेच संगमावर आधीपासूनच गर्दी असताना मागून लोकांचा लोंढा आल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी रात्री उशिरा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे वरिष्ठ पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक … Read more

यमुनेचे पाणी विषारी असल्याचे पुरावे द्या ; निवडणूक आयुक्तांचे केजरीवालांना पत्र

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यमुनेच्या पाण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यमुनेचे पाणी विषारी असल्याचे पुरावे द्यावेत अन्यथा कारवाईचा सामना करावा,असे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी बजावले आहे.यमुनेच्या पाण्यावरून त्यांनी केजरीवालांना पाच प्रश्न विचारत त्याचे उत्तर मागवले आहे.परंतु,निवडणूक आयुक्त राजकारण … Read more

एआयच्या शर्यतीत भारताची उडी ! स्वतःचा ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स मॉडेल’ तयार करणार : अश्विनी वैष्णव

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : अमेरिका आणि चीननंतर आता भारतही स्वतःचे जनरेटिव्ह एआय मॉडेल तयार करण्याच्या तयारीत आहे. चॅटजीपीटी आणि डीपसीकप्रमाणे भारतदेखील स्वतःचे आर्टिफिशियल इंटिलिजन्स मॉडेल तयार करेल. त्यासाठी ६-८ महिने लागू शकतात, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओडिशामध्ये आयोजित उत्कर्ष कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना केली. भारत येत्या काही महिन्यांत एआयचे स्वतःचे मूलभूत मॉडेल … Read more

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १६ विधेयके

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणासोबत शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल.अधिवेशनापूर्वी गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली.तर चर्चेच्या मुद्द्यावर कामकाज सल्लागार समिती निर्णय घेईल,असे सांगत सत्ताधाऱ्यांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचे विरोधकांना आवाहन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास … Read more

देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – सुप्रीम कोर्ट

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका वैवाहिक प्रकरणावर सुनावणी करताना नोंदवले. संबंधित प्रकरणात व्यावसायिकाची वेगळी राहत असलेली पत्नी ही आयपीएस अधिकारी असल्याने त्याला नेहमी त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यावसायिकाच्या वकिलांनी व्यक्त केली. पण न्यायालयाने देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे स्पष्ट करत … Read more

लग्नाचा बाजार मांडणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; आता घटस्फोटासाठी पहावी लागणार इतका काळ वाट

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : दोन हिंदू व्यक्तींदरम्यान विवाह हे एक पवित्र बंधन आहे.मात्र मागील काही काळापासून लग्न म्हणजे एक प्रकारचा व्यवहार अथवा पोरखेळ झाला होता.आज झालेले लग्न किमान महिना दोन महिने टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.यात अनेकदा मुलांची फसवणूक देखील केली जात होती. मात्र आता न्यायालयानेच याबात कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे … Read more