PM Kisan योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर; ‘या’ लोकांना येणार नाही जूनचा हप्ता

समाजातील सर्व स्थरातील लोकांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी सरकारने मोठ्या योजना सुरु केल्या आहेत. लाखो लोक सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेत आहेत. आर्थिक लाभांव्यतिरिक्त, या योजनांमध्ये लाभार्थ्यांना इतर अनेक प्रकारचे फायदे देण्याची तरतूद आहे. या क्रमातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेचा 20 … Read more

तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे साकार ! तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी नवी वाट

Shirdi News : समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहाता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथीयांच्यावतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे, अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव … Read more

नाशिकमध्ये कृषी विभागाकडून खरीप हंगामाची जोरदार तयारी, शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपीचा मोठा साठा करणार

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात खरीप हंगाम जवळ येत असताना कृषी विभागाने रासायनिक खतांचा तुटवडा टाळण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यंदाच्या हंगामासाठी ६,३०० मेट्रिक टन युरिया आणि १,२०० मेट्रिक टन डीएपीचा साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी यामुळे शेतीमालाचे नुकसानही झाले आहे. तरीही, या पावसामुळे … Read more

पीएम किसान सन्मान योजनेचा 20 हप्ता कधी येणार? कुणाला येणार? नवी अपडेट आली समोर

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना वर्षाभरात 6000 रुपयांची मदत मिळते. या योजनेचा 20 वा हप्ता येणार आहे. हा हप्ता कधी येईल? या चर्चा सुरु झाल्या आहेत. काय आहे योजना? शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी … Read more

लिंबू शेतकऱ्यांना सोेन्याचे दिवस, मागणी वाढल्यामुळे लिंबाचे भाव कडाडले, किलोला मिळतोय एवढा भाव?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे सुपा परिसरात लिंबाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे लिंबाचे दर तेजीत आले आहेत. किरकोळ बाजारात लिंबू दहा रुपयांना एक किंवा दोन मिळत असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. लिंबू सरबत, लिंबू पाणी आणि जेवणातील लिंबाच्या फोडींना ग्राहकांची विशेष पसंती मिळत … Read more

आंबा घेताय पण तो गोड आहे की आंबट..? अगदी सोप्पा ट्रिक्सने तुम्हाला आंब्यातील गोडवा कळेल

सध्या आंब्याचा हंगाम आहे. बाजारात आंबे दाखल झाले आहेत. आंबा आवडत नाही, असा किमान महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. आंब्याचा हंगाम उन्हाळ्यात येतो, ज्याची लोक वर्षभर वाट पाहतात. पण जेव्हा आपण आंबे खरेदी करण्यासाठी बाजारात जातो तेव्हा चुकीचे आंबे खरेदी करून आपली फसवणूक होते. जर तुम्हालाही गोड आणि रसाळ आंब्यांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर काही … Read more

अहिल्यानगरमधील ५६३ शेतकऱ्यांचे ठिंबक सिंचनाचे तब्बल ८१ लाख रूपयांचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले, शेतकरी हवालदिल

Ahilyanagar News: जामखेड- पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ या उद्देशाने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन यंत्रणा बसवली. मात्र, २०२३-२४ या वर्षातील ५६३ शेतकऱ्यांचे ८१ लाख ३८ हजार रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. अनुदानाची वाट पाहत शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केंद्र … Read more

पाथर्डीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा! घरावरील पत्रे उडाले, कांदा आणि आंब्याचे प्रचंड नुकसान

Ahilyanagar News: पाथर्डी- बुधवारी (७ मे २०२५) दुपारी पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जोरदार वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले, आणि त्यांचे संसार उघड्यावर आले. कांदा आणि आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहोज देवढे गावच्या सरपंच अरुणा रावसाहेब देवढे यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना … Read more

अहिल्यानगरमधील अनेक शेतकरी दूध अनुदानापासून वंचित, दुधाचे थकीत अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

Ahilyanagar News: राहाता- तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या वर्षीपासून थकीत अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२४ मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी प्रति लिटर ७ रुपये अनुदान जाहीर झाले होते. काही शेतकऱ्यांना यापैकी काही महिन्यांचे अनुदान मिळाले, तर काहींना एकाही महिन्याचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ७ … Read more

‘या’ झाडाच्या शेतीपासून लाखो नाही तर करोडो मिळतात; एक झाड कमवून देते 6 लाख रुपये

शेती परवडत नाही, असं म्हणणारे कित्येक शेतकरी असतात. त्याऊलट शेतीतून करोडपती झालेलेही अनेकजण सापडतात. गेल्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजेंद्र रावसाहेब गाडेकर या शेतकऱ्याने चंदनाच्या शेतीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली होती. तब्बल 27 एकर शेतीत गाडेकर यांनी 14 हजार चंदनाची झाले जोपासली होती. चंदनाची शेती खरंच फायदेशीर आहे का? ती कशी करतात? किती फायदा होतो? हेच … Read more

शेतकऱ्याने पोटच्या पोरांसारखी भर उन्हाळ्यात डाळिंबाची निगा राखली, चोरांनी रात्रीचा डाव साधत दीड लाख रूपयांच्या डाळिंबाची चोरी केली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- दगडवाडी येथील शेतकरी चंद्रकांत विष्णू शिंदे यांच्या डाळिंब बागेतून चोरांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीची डाळिंबे चोरली. मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक रात्र घरी थांबलेली त्यांना चांगलीच महागात पडली. तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर फुलवलेली ही बाग त्यांच्यासाठी केवळ शेती नव्हती, तर भावनिक नात्याचा हिस्सा होती. शुक्रवारी (दि. २ मे २०२५) रात्री चोरांनी त्यांच्या अनुपस्थितीचा … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यात उभ्या राहणाऱ्या सुतगिरणीला सरकारची मंजुरी, तरूणांना रोजगार तर शेतकऱ्यांच्या कापसाला मिळणार भाव!

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील निमगाव डाकू येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने १८२०.२५ लाख रुपयांचे भांडवल मंजूर केले आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ही माहिती पत्रकारांना देताना सांगितले की, हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासोबतच परिसरातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करेल. चोंडी परिसराला … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरूवात

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांचे थकित दुधाचे अनुदान अखेर त्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे अनुदान रखडले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, … Read more

Nano Fertilisers: शेतीसाठी क्रांतिकारी ठरणार ! शेतकरी आता खिश्यातुन शेतात खते नेणार…

Nano Fertilisers : शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने नॅनो खतांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे २ मे २०२५ रोजी आयोजित “नॅनो खते, द्राक्ष व कांदा पीक परिसंवाद” या कार्यक्रमात … Read more

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची प्रतीक्षा ओव्हर! पीएम किसानचा 20 वा हप्ता लवकरच? संभाव्य तारीख आली समोर

PM Kisan Yojana: सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजनांमध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजना ही एक महत्त्वाकांक्षी आणि अतिशय यशस्वी झालेली योजना म्हणून सध्या ओळखली जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ तीन टप्प्यात विभागून … Read more

शेवगाव-पाथर्डीतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४५ कोटींची भरपाई मिळणार!

Ahilyanagar News: पाथर्डी- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना ४५ कोटी २३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. नुकसान भरपाई मंजूर शेवगाव आणि … Read more

Ahilyanagar News: संगमनेर तालुक्यात हक्काचे पाणी मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाईप का फोडले ?

Ahilyanagar News:लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील जनते करता निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. या कालव्यातून तीन रोटेशन झाले .मात्र प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला डावलण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यावर पाईप हे पाईप प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता फोडल्याने शेतकरी संताप झाले असून सुमारे 500 शेतकऱ्यांनी रात्रभर आंदोलन करून जलसंपदा विभाग … Read more

महाराष्ट्रातील आंब्याच्या टॉप १० लोकप्रिय जाती, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आंबा कोणता

Top 10 Mango Varieties in Maharashtra : महाराष्ट्रात आंब्याची लागवड प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात केली जाते. कोकणातील हवामान आणि माती आंब्याच्या लागवडीसाठी योग्य आहे, ज्यामुळे येथील आंबे जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील शेतकरी पारंपरिक आणि संकरित जातींची लागवड करतात, ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढते. आंब्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते, … Read more