नवी दिल्ली : आजकाल नागरिक चर्चेत येण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. चर्चेत येण्यासाठी एका प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर अजब सूचना लिहिली असून सोशल मीडियावर ही पत्रिका खूप व्हायरल होत आहे.
सोशल डिस्कशन वेबसाइट रेडड्ीटवर ही पत्रिका शेअर केली आहे.मात्र, या पत्रिकेवर कुणाचेही नाव देण्यात आलेले नाही. पाहुण्यांनी लग्नात येण्याची अथवा न येण्याची माहिती योग्य वेळी दिली नाही, तर त्यांनी आपली खुर्ची आणि सँडविच सोबत घेऊन यावे.

या पत्रिकेवर १० सप्टेंबर २०१९ पर्यंत लग्नाला येण्याची अथवा न येण्याची माहिती द्यावी. यासंबंधी कुठलेच उत्तर मिळाले नाही तर आपली खुर्ची आणि सॅंडविच सोबत घेऊन यावे. तसेच पाहुण्यांनी सांगावे की, त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला की नाही.
या पत्रिकेवरून संबंधित प्रेमीयुगुलाचे कौतुक केले जात आहे. एका नेटकऱ्याने लग्नाला आरामदायक खुर्ची घेऊन जाऊ शकता आणि आपल्या आवडीचे सॅंडविचही. हा तर फायद्याचा सौदा असून त्यामुळे भेट द्यावी लागणार नाही, असे म्हटले आहे.
- महाराष्ट्र राज्य शासन ‘या’ गावांमधील नागरिकांना वाटणार 5,000 कोटी ! प्रत्येकजण होणार करोडपती, कसा आहे नवा प्रकल्प?
- वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! PM मोदी 3 Vande Bharat ला दाखवणार हिरवा झेंडा, कसे असणार रूट?
- सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आता एक तोळा सोने खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक साडेसात हजार रुपये
- गुड न्यूज ! आजपासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, तिरुपतीला जाणे होणार सोपे, राज्यातील ‘या’ आठ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा













