ISC Mumbai Bharti 2023 : शासकीय विज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आणि चांगली आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा.
शासकीय विज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-1” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे. तरी उमेवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
![ISC Mumbai Bharti 2023](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-ISC-Mumbai-Bharti-2023.jpg)
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-1 पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
येथे एकूण 01 जागा भरण्यासाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
अर्ज पद्धती
वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज संचालक (डॉ. विकास एम. बांगडे यांचे लक्ष), रसायनशास्त्र विभाग, द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, 15, मादाम कामा रोड, कुलाबा मुंबई-400032 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्जासाठी [email protected]. या ईमेलचा वापर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://iscm.ac.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-प्रथम अर्ज ऑनलाईन ईमेलद्वारे सादर करायचा आहे.
-नंतर वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.
-अर्जा सोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
-तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
-पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.