UPSC Interview Questions : असा कोणता माणूस आहे जो बिना तिकीट पूर्ण जग फिरू शकतो?

Ahilyanagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : मृत्युंजय कादंबरी कोणाची आहे?
उत्तर : शिवाजी सावंत

प्रश्न : जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : २१ मार्च

प्रश्न : महात्मा गांधी यांची समाधी कुठे आहे?
उत्तर : राजघाट

प्रश्न : आधुनिक भारताचे जनक कोण आहेत
उत्तर : राजा रॅम मोहन राय

प्रश्न : एक किलो ग्रॅमध्ये किती ग्रॅम असतात?
उत्तर : १००० ग्रॅम

प्रश्न : असा कोणता माणूस आहे जो बिना तिकीट पूर्ण जग फिरू शकतो?
उत्तर : नवीन जन्मलेले बाळ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe