अनेकांना साखर सोडायची इच्छा असते. पण प्रयत्न करूनही गोड पदार्थांचा मोह काही सुटत नाही. आहारातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर हद्दपार करण्यासाठी काय करता येईल याबाबतचे हे मार्गदर्शन.
आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी पदार्थांमध्ये फरक करायला शिका. कधी काय खायचं हे ठरवा. गोड खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थाची निवड करा. जास्त काळ उपाशी राहणं टाळा. उकडलेल्या भाज्यांना प्राधान्य द्या. दिवसभरात कधीही गोड खावंसं वाटू शकतं.

गोड खाण्याच्या तीव्र इच्छेवर नियंत्रण ठेवता आलं नाही तर तुमचं वजन वाढू शकतं. अशा वेळी एखादं फळ जवळ ठेवा. सफरचंद, पेअर, पपई यापैकी काहीही तुम्ही खाऊ शकता. हंगामी फळांचा पर्याय निवडा.
अतिताणामुळे गोड खावंसं वाटतं. म्हणून तणावमुक्तीसाठी प्रयत्न करा. . गोड खाण्याची इच्छा झाली की लगेच उभं राहा आणि चालायला जा. यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल.
- झेडपी निवडणुकीत मोठा बदल! आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुन्याच ७३ गटांत रंगणार लढत
- अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकांसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी, जिल्ह्यातील १२ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार
- महाराष्ट्राला मिळणार एका नव्या रेल्वे मार्गाची भेट ! ‘या’ Railway मार्गासाठी 836.12 कोटी रुपयांची तरतूद, कसा आहे रूट ?
- अहिल्यानगरमधील ‘या’ अभयारण्यात शिकार करायला परवानगी? अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लागला शिकारीला प्रोत्साहन देणारा फलक
- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने दाखवली केराची टोेपली, अतिक्रमण मोहिम थंडावली