मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात.आज आपण पाहूयात पावसाळ्यात कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत माहिती
ह्या टिप्स नक्की फॉलो करा…
१) पावसाळ्यात पांढरे कपडे वापरू नये, कारण त्यावर चिखल उडाला तर ते डाग लवकर निघत नाहीत व दिवसभर तसेच डाग घेऊन राहावं लागतं.
२)पावसाळ्यात जिन्स घालू नये. कारण जिन्स लवकर वाळत नाही. पावसात भिजली तर दिवसभर ओली जिन्स घालून राहावे लागते. घट्ट असल्यामुळे त्वचा इन्फेक्शन होण्याची भीती असते.
३) पावसाळ्यात लेदर्सच्या बॅग्ज वापरू नये, या पाण्यात भिजल्या तर वाळत नाहीत व लवकर खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा बॅग्ज टाळलेल्याच ब-या.
४) पावसाळ्यात पायघोळ कपडे घालू नयेत, तसेच, घट्ट कपडे टाळावेत, लूज कपडे घालावेत. चप्पला वॉटरप्रूफ वापरा.
५) पावसाळ्यात अनेकजण रबरी चपला वापरतात; पण त्यामुळे पायदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
- Intelligence Bureau Jobs 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात मेगाभरती! तब्बल 3,717 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
- पुण्याप्रमाणेच ‘या’ जिल्ह्यातही तयार होणार नवा रिंगरोड ! कसा असणार 60 किलोमीटर लांबीचा Ring Road ?
- महिन्याच्या 15 दिवसांतच पगार संपतोय? मग ‘ही’ 3 बँक खाती उघडाच, आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील!
- सोन्याहूनही महाग विकलं जातं ‘या’ झाडाचं लाकूड, एक किलोची किंमत ऐकून लाखोंच्याही पुढे! जाणून घ्या त्याचे महत्व
- तब्बल 20 हजार कोटींची योजना! भारतीय हवाई दलाला मिळणार 6 अत्याधुनिक सुपर स्पाय विमाने, आता शत्रूंची खैर नाही