ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब न दिल्यानं आत्महत्या केलेल्या अभिषेकला दहावीत 81 टक्के

Published on -

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव इथल्या अभिषेक राजेंद्र संत या विद्यार्थ्यांने ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पालकाने टॅब घेऊन दिला नाही.

म्हणून नाराज झालेल्या अभिषेकने 19 जून रोजी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अभिषेक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अभिषेकने 81 टक्के गुण मिळवून पास झालाय.

त्यामुळे शेतात कामएकाच करणाऱ्या आई वडीलांना त्याचा निकाल ऐकून अश्रू अनावर झालेत. तर मुलाला टॅब घेऊन दिला नाही. म्हणून मुलगा गेला असल्याची खंत वडिलांनी बोलून दाखवली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News