अकोले :- इतक्या वर्ष शरद पवार साहेबांबरोबर काम केले, त्यांना सोडून जाण्याचे दुःख होत आहे.
मात्र पुढील पिढीचे भवितव्य, तालुक्याचा विकास आणि आदिवासी समाजाचे प्रश्न कोण सोडू शकेल हा विचार करूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला,
अशी भावना राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी चे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 17 ऑगस्टच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी तालुक्यातील जनतेने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा- ना. विखे-पाटील राज्यातील धरणातील पाणी साठ्यांचा घेतला आढावा
- Ahilyangar Breaking : अहिल्यानगरमधील संत शेख महंमद बाबा देवस्थानची ‘वक्फ’कडे नोंद का केली? खळबळजनक माहिती समोर…
- Ahilyangar Breaking : संत शेख महंमद बाबा देवस्थानची ‘वक्फ’ची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रकरण दाखल, कायदा दुरुस्तीनंतर देशात पहिली केस..
- IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये नाकाबंदी, वाहनांची तपासणी ! दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट