अहमदनगर :- नगर – कल्याण रोडवरील उड्डाणपुलाखाली सागर छबूराव साळवे (रा.बुऱ्हाणनगर) या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली.
गोवा एक्सप्रेस रेल्वेखाली सापडून साळवेचा मृत्यू झाला. सागर याने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झाला नाही.
सागर याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला एक दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, 1 भाऊ पत्नी असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे हे. कॉ. देशमुख तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करुन रेल्वे पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
- लिव्हर डिटॉक्सपासून त्वचारोगांपर्यंत… जाणून घ्या भूई आवळ्याचे चमत्कारी फायदे!
- अहिल्यानगर आणि नाशिकमधून जाणारा ‘हा’ महामार्ग प्रकल्प रद्द होणार ? सरकार भारतमाला योजना गुंडाळण्याच्या तयारीत
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ; जुलै महिन्यापासून मिळणार वाढीव पगार, महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार !
- Post Office च्या 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या एफडी योजनेत 2,00,000 गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- BCA ला ऍडमिशन घेताय ? ‘ही’ आहेत भारतातील टॉप 5 बीसीए कॉलेजेस !