अहमदनगर :- नगर – कल्याण रोडवरील उड्डाणपुलाखाली सागर छबूराव साळवे (रा.बुऱ्हाणनगर) या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली.
गोवा एक्सप्रेस रेल्वेखाली सापडून साळवेचा मृत्यू झाला. सागर याने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झाला नाही.
सागर याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला एक दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, 1 भाऊ पत्नी असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे हे. कॉ. देशमुख तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करुन रेल्वे पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
- Post Office च्या ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक सुरु करा, 60 महिन्यांनी होणार 7,00,000 रुपयांची कमाई !
- नाग पंचमी 2025 : शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ खास 5 वस्तु, मिळेल असंख्य लाभ!
- सौंदर्यात अभिनेत्रींनाही मागे टाकणाऱ्या सारा तेंडुलकरचं ब्युटी सिक्रेट उघड!’या’ उपायाने तुम्हालाही मिळू शकते ग्लोइंग स्कीन
- मॅकडोनाल्ड्सच्या वेट्रेसपासून करोडपती ‘तुलसी’ पर्यंतचा प्रवास, स्मृती इराणी यांची एकूण संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
- एका मिसाइलची किंमत 5.38 अब्ज रुपये?, वाचा जगातील सर्वात महागड्या शस्त्रांची यादी!