पैठण : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरताच धरण प्रशासनाने रविवारी (दि.१५) सायंकाळी सहा वाजता धरणाचे चार दरवाजे व त्यानंतर रात्री ११.३० वाजता आणखी ८ असे एकूण १२ दरवाजे अध्र्या फुटाने वर उचलून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
सध्या धरणात १७ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी धरणाची पाणीपातळी ९२ टक्के झाली असता धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यांनतर आज (दि. १५ सप्टेंबर) रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरताच जायकवाडी प्रशासनाने धरणाचे बारा दरवाजे अध्र्या फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात येत आहे.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख