पैठण : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरताच धरण प्रशासनाने रविवारी (दि.१५) सायंकाळी सहा वाजता धरणाचे चार दरवाजे व त्यानंतर रात्री ११.३० वाजता आणखी ८ असे एकूण १२ दरवाजे अध्र्या फुटाने वर उचलून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
सध्या धरणात १७ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी धरणाची पाणीपातळी ९२ टक्के झाली असता धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यांनतर आज (दि. १५ सप्टेंबर) रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरताच जायकवाडी प्रशासनाने धरणाचे बारा दरवाजे अध्र्या फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात येत आहे.
- Friendship Day 2025: यंदाच्या फ्रेंडशिप डेला आपल्या खास मित्राला राशीनुसार द्या भेटवस्तू, नाते बहरेलच सोबत नशीबही उजळेल!
- न्यायाधीशांसमोरच वकीलावर जीवघेणा हल्ला : न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण
- ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरारासाठी सुरू होणार नवीन अनारक्षित एक्सप्रेस ट्रेन, वाचा सविस्तर
- गुलछडीच्या फुलांचा दरवळ; अर्ध्या एकर शेतीतून अहिल्यानगरचा शेतकरी कमवतोय लाखो रुपये!
- बैलगाडा शर्यत पाहायला गेला अन् जीवला मुकला शर्यतीचा मार्ग भरकटलेल्या बैलाच्या धडकेने एकाचा मृत्यू