अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा.
याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.

जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार शहीद जवानांच्या वीरपत्नींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतो, दुसरा म्हणतो, मुलीने लग्नाला नकार दिल्यास तिला पळवून आणू.

अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला. मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – शिरुर प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, ‘ह्या’ महामार्गासाठी तीन कंपन्या उत्सुक
- मुलबाळ नसलेल्या विधवा महिलेची मालमत्ता मृत्यूनंतर सासरच्या लोकांना की माहेरच्या लोकांना ? सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट ! सप्टेंबर अन ऑक्टोबरचा हफ्ता….
- ……तर आई-वडील, सासू-सासरे आपल्या कुटुंबियांना दिलेली मालमत्ता परत घेऊ शकतात ! हायकोर्टाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय