शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले.

या कार्यकर्ता शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे रावसाहेब बोठे हे होते तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे,डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव वाफारे, बाळासाहेब केरुनाथ विखे, राष्ट्रवादीचे अरुण पाटील कडू, एकनाथ घोगरे उपस्थित होते.
- काळजी घ्या ! ‘या’ झाडांची केल्यास सापांना मिळणार आमंत्रण, वेळीच सावध व्हा
- ‘या’ कंपनीचे स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल! गुंतवणूकदारांना मिळणार बोनस शेअर्स
- कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर व्याज कोण भरणार? कर्ज घेण्याआधी नियम समजून घ्या
- दिवाळी अन भाऊबीजचा मुहूर्त हुकला ! आता लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हफ्त्याबाबत समोर आली नवीन अपडेट
- ब्रेकिंग : आता महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती; सरकारच्या नव्या परिपत्रकाचा अनेकांना फटका











