शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले.

या कार्यकर्ता शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे रावसाहेब बोठे हे होते तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे,डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव वाफारे, बाळासाहेब केरुनाथ विखे, राष्ट्रवादीचे अरुण पाटील कडू, एकनाथ घोगरे उपस्थित होते.
- जगातील सर्वात महागडं पाणी, 1 लिटर बाटलीच्या किंमतीत आलीशान घर येईल! असं काय खास असतं या पाण्यात?
- जर्मनी, फ्रान्सनंतर आता भारतातही धावणार पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन! जाणून घ्या तिची वैशिष्ट्ये
- अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा खंड, श्रावणातही पावसाने फिरवली पाठ, शेतकरी दुबार पेरणीच्या चिंतेत
- महाराष्ट्रातील ‘या’ शाळांमध्ये पहिली ते दहावीचे शिक्षण पूर्णपणे मोफत ! गणवेश, रेनकोट, पाठ्यपुस्तकांसहित सार काही मिळणार मोफत
- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जिल्हा परिषद फवारणी ड्रोन खरेदी करण्यासाठी देणार ५ लाखांचे अर्थसहाय्य