शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले.

या कार्यकर्ता शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे रावसाहेब बोठे हे होते तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे,डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव वाफारे, बाळासाहेब केरुनाथ विखे, राष्ट्रवादीचे अरुण पाटील कडू, एकनाथ घोगरे उपस्थित होते.
- ‘या’ महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार कापला जाणार ! महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी
- शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी….! शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता हवा असल्यास इथं अर्ज करा, अर्जासोबत ‘ही’ कागदपत्रे जोडा
- महाराष्ट्रातील ‘हा’ चारपदरी महामार्ग लवकरच सहापदरी होणार ! प्रस्ताव झाला मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती
- 5 डिसेंबर नंतर आता महाराष्ट्रातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहणार ! शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट
- देशभरातील शेतकऱ्यांची ‘ही’ मोठी मागणी मान्य होणार ! PM नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, वाचा….













