श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना असे चारही पक्ष स्वतंत्र लढले असताना केवळ श्रीगोंद्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पडद्याआड आघाडी होती.
काँग्रेसच्या राहुल जगतापांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद पवार, शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगतापांनी एकत्र येऊन उभे केले होते. पण या वेळी राहुल जगतापांनी ऐनवेळी माघार घेतली. पण, पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावली की त्यांनी स्वतःहून घेतली, याच्या उलटसुलट चर्चा आता जिल्ह्यात आहे.

- पाचवी आणि आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी !
- IAS, IPS ते क्लर्क ; आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणाचा पगार किती वाढणार? वाचा डिटेल्स
- अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का
- आठवा वेतन आयोग : रंजना प्रकाश देसाई बनल्यात नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा, कोण आहेत देसाई ? पहा…
- वारसदाराची परवानगी न घेता वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकू शकतो का ? कायदेतज्ञांनी दिली मोठी माहिती













