श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना असे चारही पक्ष स्वतंत्र लढले असताना केवळ श्रीगोंद्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पडद्याआड आघाडी होती.
काँग्रेसच्या राहुल जगतापांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद पवार, शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगतापांनी एकत्र येऊन उभे केले होते. पण या वेळी राहुल जगतापांनी ऐनवेळी माघार घेतली. पण, पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावली की त्यांनी स्वतःहून घेतली, याच्या उलटसुलट चर्चा आता जिल्ह्यात आहे.

- नवीन घर बांधताना ‘हे’ वास्तु नियम पाळाच, विशेषत: प्रवेशद्वार या दिशेलाच असावे; देवी लक्ष्मी राहील प्रसन्न!
- तुमचा मूलांक 3 आहे का? मग सावध व्हा! ‘या’ एका सवयीमुळे होऊ शकतं प्रचंड मोठं नुकसान!
- देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हा’ वास्तु उपाय! घरात पैशांची टंचाई कधीच भासणार नाही!
- जगभरात मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या कुठे? भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक पाहून विश्वास बसणार नाही!
- AC पेक्षाही जास्त गारवा मिळेल, तेही कूलरमधून; फक्त वापरा ‘या’ सोप्या आणि स्मार्ट टिप्स!