संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.

जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- Assam Rifles Bharti 2025: असम रायफल्स मध्ये 215 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- एका वर्षात दुप्पट परतावा ! ‘ही’ कंपनी करणार स्टॉक स्प्लिट, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
- Home Loan : 30 हजार, 50 हजार अन 60 हजार मासिक पगार असणाऱ्या नोकरदारांना बँकेकडून किती होम लोन मिळणार ?
- SIP Vs PPF : दरवर्षी 50 हजाराची गुंतवणूक केल्यास SIP मधून जास्त रिटर्न मिळणार की PPF मधून ? वाचा….
- Tata Group च्या ‘या’ 3 कंपन्यांच्या स्टॉक्स मध्ये मोठी घसरण, स्टॉकची किंमत 52 आठवड्याच्या नीचांकावर