निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा घोगरे यांचीही भाषणे झाली.

सभेअगोदर पदयात्रा काढण्यात आली. बाळासाहेब लामखडे व विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव लामखडे व विश्वास शेटे यांनी आभार मानले.
- बापरे!’या’ देशात फळं नाही, चक्क होते सापांची शेती; कारण तर अजूनच धक्कादायक
- Ahilyanagar Breaking : आ. सुरेश धस यांच्या मुलावर अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल, कारणही धक्कादायक
- पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश
- नशीब असावं तर यांच्यासारखं! पैसा, प्रसिद्धी, प्रभाव आणि…; ‘या’ मूलांकवर कायम असते सरस्वती आणि लक्ष्मीची कृपा
- ‘या’ 10 देशांत बुरख्यावर पूर्णत: बंदी, नियम मोडल्यास थेट तुरुंगवास! यादीत मुस्लिम देशांचाही समावेश