निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा घोगरे यांचीही भाषणे झाली.

सभेअगोदर पदयात्रा काढण्यात आली. बाळासाहेब लामखडे व विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव लामखडे व विश्वास शेटे यांनी आभार मानले.
- … म्हणून श्रीरामपूरच्या आदिवासी कुटुंबांनी राष्ट्रपती,पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी!
- रेल्वे कंपनीचा शेअर उसळला, 5 वर्षात दिला 8000% परतावा! गुंतवणूकदारांची खरेदीसाठी रांग
- ‘हे’ आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके! जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता ?
- गुंतवणूकदार तयार रहा! पुढील आठवड्यात ‘या’ 5 शेअर्सवर पडेल पैशांचा पाऊस, जाणून घ्या कोणते आहेत?
- पुढील आठवडा शेअर बाजारासाठी घातक? गुंतवणूकदारांनी घ्यावी ‘ही’ खबरदारी