निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा घोगरे यांचीही भाषणे झाली.

सभेअगोदर पदयात्रा काढण्यात आली. बाळासाहेब लामखडे व विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव लामखडे व विश्वास शेटे यांनी आभार मानले.
- अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान; पाण्यात भिजून कांदा सडला, नुकसान भरपाई देण्याची मागणी
- ‘ही’ आहेत भारतातील टॉप 7 इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळाल म्हणजे लाईफ सेट, या यादीत महाराष्ट्रातील किती कॉलेज ?
- शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! अवकाळी पावसानं झोडपलं आणि कांद्याने रडवलं, अहिल्यानगरच्या नेप्ती मार्केटमध्ये कांद्याला मिळतोय एवढा भाव
- प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लॉन्च होणार Tata Harrier EV ; फिचर्स आणि इंजिनबद्दल जाणून घ्या
- कर्जमाफीची वाट पाहता पाहता शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारात! पेरणीसाठी खतं-बियाणे आणायचे कसे? शेतकऱ्यांपुढं प्रश्न