पुसद, आर्णी/दिग्रस/चांदूर रेल्वे (अमरावती) : महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या दोन सभा झाल्या; परंतु त्यांचे भाषण अद्याप लोकसभा निवडणुकीतलेच आहे.त्यामुळे त्यांना विधानसभेची निवडणूक आहे हेसुद्धा माहीत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर चांदूर रेल्वे (अमरावती) येथे तोंडसुख घेतले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कुठलीच चुरस उरली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सध्या काँग्रेस पक्षाकडे बोलायला अन् कर्तृत्व दाखवायला नेता नाही आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडे नेत्याशिवाय कुणीच नाही, अशी कोपरखळी मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा समाचार घेतला.

- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर, दिवाळीच्या आधीच सरकारची मोठी घोषणा
- पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दर महिन्याला 4700 रुपयांची गुंतवणूक केल्यास 5 वर्षांनी किती पैसे मिळणार?
- एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! लालपरीचा प्रवास ‘इतक्या’ रुपयांनी महागला
- महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! आता….
- सर्वसामान्य लोकांना आता सरकार देणार 3 लाख रुपयांचे कर्ज ! ‘या’ वेबसाईटवर आजच सादर करा अर्ज