श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.

- Car Parking Rule: पार्किंग दाखवा तरच गाडी घ्या… काय आहे महाराष्ट्रातला नवा कायदा? वाचा
- Post Office Scheme: म्हातारपणाची काठी आहे ‘ही’ योजना; रोज फक्त 50 रुपये भरा आणि 35 लाख मिळवा
- पंतप्रधान आवास योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत आहे नोंदणी करण्यासाठी शेवटची संधी!
- Business Ideas: स्वतःच्या पायावर उभं राहयचंय? फक्त 5000 रुपयांत सुरु करा ‘हे’ 5 उद्योग; मिळेल पैसाच पैसा
- अवकाळी पावसाचा अहिल्यानगरमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, साठवलेला कांदा खराब होण्याची भीती