श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.

- मारुती सुजुकीच्या ‘या’ SUV वर मिळतोय १.८० लाख रुपयांचा डिस्काउंट ! दिवाळीच्या आधीच ग्राहकांची चांदी
- वाहन विक्री बाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल ! गाडी विकताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
- 6 महिन्यात पैसे डबल करणाऱ्या ‘या’ कंपनीची Bonus Shares ची घोषणा ! कंपनी 3 बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करा
- पुण्याच्या ‘या’ कंपनीला मुंबईत मिळाली 161 कोटी रुपयांची ऑर्डर ! शेअर्समध्ये दिसली रॉकेट तेजी, गुंतवणुकीआधी 5 वर्षांची कामगिरी पहा..
- आता मोबाईल नाही तर थेट चष्म्याद्वारे होणार ऑनलाइन पेमेंट ! कधी सुरू होणार नवीन सुविधा?