श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.

- ‘ही’ एक चूक महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडणार महागात ! सरकारने दिलेत पगारवाढ थांबवण्याचे संकेत
- अहिल्यानगरमध्ये चोरीतील पैश्यांच्या वाटणीवरून वाद झाला अन् चोरट्यानेच दारूच्या नशेत चोरीचा भांडाफोड केला
- शेतकऱ्यांनो! कांद्याच्या वांधा होतोय? तर अशा पद्धतीने लागवड करून योग्य नियोजन करा
- केवळ ₹200 पासून सुरुवात, आज स्मृती इराणी एका एपिसोडसाठी घेतात ₹4 लाख रुपये! एकूण संपत्ती जाणून थक्क व्हाल
- रशिया-जपानमध्ये त्सुनामीचा इशारा!2004 च्या त्सुनामीसारखीच परिस्थिती उद्भवणार?, भारतालाही बसला होता मोठा फटका