श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.

- अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 12 रेल्वे स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ; लाडक्या बहिणींना 0% व्याजदरात मिळणार एक लाख रुपयांचे कर्ज ! लाभ कसा मिळवायचा?
- 90 मिनिटांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटात ! महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात विकसित होणार भारतातील सर्वाधिक लांब बोगदा
- DTP Maharashtra Jobs 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत 154 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा..
- महाराष्ट्र राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यात मोठी वाढ ! राज्य शासनाचा जीआर पहा….