मुंबई : शिवसेनेची पुन्हा सत्ता येणारच आहे. तेव्हा शेतकऱ्याचा सातबारा संपूर्ण कोरा करण्यात येईल. गरीबांना १० रुपयांत जेवण देण्यात येईल. सुदृढ महाराष्ट्रासाठी १ रुपयात आवश्यक आरोग्य चाचण्या करण्यात येतील.
३०० युनिटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी ३० टक्के सूट, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राममंदिरासाठी आवश्यकता भासल्यास कायदा करा, या मागणीसोबतच बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलण्यासोबतच देशात समान नागरी कायदा लागू करा, अशा मागण्या करताना शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही त्यांनी दर्शवले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
- महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! बोर्ड परीक्षा आधी विद्यार्थ्यांना….
- पुणे रिंगरोड व तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी डेडलाइन जाहीर ! कधीपर्यंत पूर्ण होणार काम? वाचा….
- SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार ८४ हजाराचे व्याज
- पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील आदेश निघेपर्यंत शाळा बंद राहणार, शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय
- महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांवर होणार पुन्हा नेमणूक, मिळणार २० हजार रुपये पगार













