मुंबई : शिवसेनेची पुन्हा सत्ता येणारच आहे. तेव्हा शेतकऱ्याचा सातबारा संपूर्ण कोरा करण्यात येईल. गरीबांना १० रुपयांत जेवण देण्यात येईल. सुदृढ महाराष्ट्रासाठी १ रुपयात आवश्यक आरोग्य चाचण्या करण्यात येतील.
३०० युनिटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी ३० टक्के सूट, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राममंदिरासाठी आवश्यकता भासल्यास कायदा करा, या मागणीसोबतच बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलण्यासोबतच देशात समान नागरी कायदा लागू करा, अशा मागण्या करताना शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही त्यांनी दर्शवले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
- तब्बल 7100mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 16GB रॅमसह OnePlus चे दोन भन्नाट फोन लवकरच,किंमत किती असणार?
- बापरे! अहिल्यानगरमध्ये गेल्या ५ महिन्यात तब्बल ९४० महिला अन् २४६ अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता, धक्कादायक कारणं आली समोर
- OTT आणि अनलिमिटेड डेटा हवाय? मग हे जिओ प्लॅन्स तुमच्यासाठीच! पाहा बेस्ट रिचार्ज प्लॅन्सची यादी
- सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 17 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे 22 आणि 24 कॅरेटचे दर ऐकून बसेल धक्का
- सहकारात राजकारण आणू नये, आमदार काशिनाथ दाते कृतज्ञता मेळाव्यात आवाहन