यवतमाळ: जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहारचे उमेदवार गुलाबराव पंधरे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथील जाहीर सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापंक बच्चू कडू यांनी भाजप व कांग्रेस वर टीका केली.
कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा मागे राहत आहे. अशी टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडु यांनी राळेगाव येथील सभेत केली. काँग्रेस व भाजपने आजपर्यंत जे केले नाही ते प्रहार ने केले.

सरकारने शौचालय बांधून दिले परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे स्वामिनाथन आयोग लागु केला नाही असेही वक्तव्य केले सभेत केले. यावेळी प्रहारचे बबलू जनजाळ प्रमोद कुदळे गुलाब पंधरे हे उपस्थित होते.
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी ! 15 जून पासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार
- राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! 11व्या हफ्त्याची तारीख ठरली
- 18 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांची आर्थिक भरभराट होणार !
- ‘ही’ आहेत पुण्यातील टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेज, इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट झाली म्हणून समजा !
- ‘या’ महत्वाच्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन !