अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघाच्या निकालानंतर शहरात त्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.
निकालाच्या दिवशीच सायंकाळी गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेला फलकही अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आला आहे.

गवळीवाडा येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा शुभेच्छा फलकही फाडण्यात आला आहे. शिवसेनेकडून याबाबत विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













