मुंबई :“छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फुट पाडणारी अनाजी पंतांसारखी एक प्रवृत्ती होती. आताही तशी प्रवृत्ती या समाजात आहे. याच प्रवृत्तीला उदयनराजे भोसले बळी पडले आणि यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला,” असं मत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.
“जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असं आमिष दाखवलं गेलं किंवा त्यांच्याकडून काय असं चुकलं यामुळे त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला याची कल्पना मला नाही.

कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत याच मातीत गाढायचं असा पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निर्णय केला असल्याचे”असे या वेळी बोलताना मुंडे म्हणाले.
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी ! 15 जून पासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार
- राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! 11व्या हफ्त्याची तारीख ठरली
- 18 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांची आर्थिक भरभराट होणार !
- ‘ही’ आहेत पुण्यातील टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेज, इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट झाली म्हणून समजा !
- ‘या’ महत्वाच्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन !