मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजलेला असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.
आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता.

राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.
- आशियातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ गावात ! मुंबई आणि पुण्याला जोडणारा नवा मार्ग डिसेंबरमध्ये खुला होणार
- अहिल्यानगर जिल्ह्यात ३१६ हेक्टरवर तुती लागवड, १०२ शेतकऱ्यांना मिळाले ८५ लाखांचे अनुदान!
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ भत्त्यात केली मोठी कपात
- ‘ही’ आहेत पुण्यातील टॉप 5 पर्यटन स्थळे ! पुण्याला आलात तर इथं नक्कीच भेट द्या
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ४७ हजार ब्रास वाळूसाठी चौथ्यांदा लिलाव प्रकिया, मात्र प्रशासनाकडे एकही निवीदा प्राप्त नाही