अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.
दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ बँकेने आणली अनोखी योजना ! तात्काळ मिळणार 35 लाखांचे कर्ज
- राज्य सरकारने सुरू केली नवीन शैक्षणिक कर्ज योजना ! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 40 लाखांचे कर्ज
- वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत मोठी अपडेट ! 17 जानेवारीला PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा, ‘या’ मार्गांवर धावणार
- TET उत्तीर्ण झाले नाहीत तर शिक्षकांची नोकरीं जाणार का ? केंद्र सरकारने सार काही सांगितलं
- सिस्पे घोटाळ्याच्या CBI चौकशीची घोषणा होताच काहींची धावपळ; नावच घेतले नाही मग घाबरायचे कशाला? – ना. राधाकृष्ण विखे पाटील













