अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.
दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- ‘या’ कंपनीला मिळाले 100 कोटींचं काम! आज शेअरने घेतली उडी… गुंतवणूकदार आनंदात
- Share Market IPO: बाजारात आला धमाकेदार आयपीओ!1.2 लाखांची गुंतवणूक….लॉट साइज ऐकून धक्का बसेल
- एका निर्णयाने ‘या’ बँकेच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त उसळी! गुंतवणुकीसाठी आहे का योग्य?
- IPO मधून कमाईची संधी! 13 जूनपासून खुला होणार ‘हा’ आयपीओ… गुंतवणुकीचा करा विचार
- BEML Share Price: ‘या’ कंपनीचा शेअर 775% वाढला! मुळात काय विशेष केलं या कंपनीने? वाचा डिटेल्स